भारत असुरक्षित म्हणणाऱ्यांना जय कोटक यांची सणसणीत चपराक; कशी ती वाचा!!
प्रतिनिधी मुंबई : भारत देश 2014 नंतर सामान्य नागरिकांसाठी राहण्यासाठी असुरक्षित देश बनवल्याचे शरसंधान काही कथित लिबरल्स आणि बॉलिवूडचे अभिनेते साधत असतात. यामध्ये आमीर खान […]
प्रतिनिधी मुंबई : भारत देश 2014 नंतर सामान्य नागरिकांसाठी राहण्यासाठी असुरक्षित देश बनवल्याचे शरसंधान काही कथित लिबरल्स आणि बॉलिवूडचे अभिनेते साधत असतात. यामध्ये आमीर खान […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात बेकायदेशिरपणे राहत असलेल्या रोहिंग्या मुसलमानांचा न्यूज क्लिक या तथाकथित लिबरल वृत्तस्थळाला पुळका आला आहे. एकट्या जम्मू- काश्मीरमध्ये दहा हजाराहून […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय विद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी केंद्र सरकारने खासदार कोटा रद्द केला आहे. त्याचबरोबर केंद्रीय विद्यालयांचे माजी कर्मचारी, खासदारांचे नातेवाईक, त्यांच्यावर अवलंबून […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सायबर क्राईम चोरट्यांची मजल आता अगदी उपराष्ट्रपती यांनाही फसविण्यापर्यंत गेली आहे. तोतयेगिरीची कमाल करत एक जण आपण उपराष्ट्रपती एम. वेंकय्या […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतातील गरिबी २०५० पर्यंत संपुष्टात येईल, असा विश्वास भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अडानी यांनी व्यक्त केला आहे. Poverty in India […]
वृत्तसंस्था जामनगर : “मला भारताविषयी विशेष प्रेम आणि आत्मीयता वाटते, असे भावनिक उदगार जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एथेनॉम गेब्रेयसस यांनी काढले आहेत. I have […]
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगाबाबत चेतावणी दिली आहे. परंतु, स्वतः राज ठाकरेच भाजपाचे अनाधिकृत भोंगा असून त्यांनी जातीयवादी राजकारण केल्यास सडेतोड उत्तर […]
अमेरिकेच्या भूमीवरून चीनला कडक संदेश देत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे की, भारताचे नुकसान झाल्यास भारत कोणालाही सोडणार नाही, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
जगात गव्हाच्या सर्वात मोठ्या आयातदारांपैकी एक असलेल्या इजिप्तने भारताकडून गहू आयात करण्यास सहमती दिल्याने देशातील गव्हाच्या निर्यातीच्या भवितव्याला खूप मोठी चालना मिळाली आहे. धोरणात्मक दृष्ट्या […]
अफगाणिस्तानमध्ये तालिबानवर पाकिस्तानला शस्त्रे पुरवल्याचा आरोप केला जात आहे. शस्त्रास्त्रांचा बाजार भरभराटीला येत आहे आणि ज्या शस्त्रास्त्रांची तस्करी केली जात आहे ती भारताविरुद्ध सीमेपलीकडील चकमकींमध्ये […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताने लडाखमध्ये ‘हेलिना’ या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी केली आहे. हे क्षेपणास्त्र हेलिकप्टरमधून प्रक्षेपित करण्यात भारताला मोठे यश प्राप्त झाले […]
विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : अमेरिकेने चीनला पुन्हा एकदा इशारा दिला असून शेजारील देशांना धोका निर्माण करतोय असे म्हटले आहे. चीन हा भारतासह इतर शेजारी देशांच्या […]
वृत्तसंस्था न्युयॉर्क : रशियाकडून एस -४०० क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करण्यासाठी भारतावर निर्बंध लादण्याचा किंवा सूट देण्याबाबत अमेरिकेने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे अमेरिकेचे […]
पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) गँगरेप पीडितेने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीचे आवाहन केले आहे. पीडितेने एक व्हिडीओ जारी करून सांगितले की, गेल्या सात वर्षांपासून ती […]
भीषण आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, लोक देश सोडून जाऊ लागले आहेत. आता […]
वृत्तसंस्था हरिद्वार (उत्तराखंड) : अधिक मुले जन्माला घाला, अन्यथा भारत ‘हिंदूहीन’ होईल, असा इशारा नरसिंहानंद यांनी हिंदूंना दिला आहे. Make more children otherwise India is […]
वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पुन्हा कौतुक केले आहे. भारत एक प्रबळ राष्ट्र असून त्याचे कोणीही वाकडे करू शकत नसल्याचे म्हंटले […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चीनच्या कच्छपि लागलेल्या श्रीलंकेमध्ये गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे मानवातावादी भूमिकेतून भारताने श्रीलंकेला ७५ हजार मेट्रिक टनांहून अधिक […]
केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवाई राजकीय हेतूने हाेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामागे कुठेनाकुठे तरी बदलाचा भाव जाणवत आहे. देशात सध्या जे सुरु आहे ते पाहता हे […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आतापर्यंत भारतात जवळपास १७ देशांचे पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री आदी २० बड़े अधिकारी भारतात […]
वृत्तसंस्था इस्लामाबाद : भारताला पाठिंबा देणारा ‘शक्तिशाली देश’ पाकिस्तानवर नाराज असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हंटले आहे. ‘Powerful country’ supporting India angry with Pakistan: […]
वृत्तसंस्था कोलंबो : चीनच्या कर्जाखाली संपूर्ण दबून गेलेली श्रीलंका आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी असताना आणि तेथे सर्वसामान्य जनतेची अन्नान्नदशा झाली आहे. या पार्श्वभूमीवर “नेबर फर्स्ट” […]
वृत्तसंस्था जबलपूर : भारताचा सर्वात मोठा ५०० किलोचा बॉम्ब तयार झाला असून शत्रूचे विमानतळ- बंकर क्षणात नष्ट करण्याचे सामर्थ्य त्यामध्ये आहे. अम्युशन इंडिया लिमिटेडच्या ऑर्डनन्स […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काश्मीरमध्ये 1990 च्या दशकात झालेल्या हिंदू नरसंहाराचे सत्य मांडणारा सिनेमा “द काश्मीर फाईल्स” हा अरबस्थानात प्रदर्शित होणार आहे. पण भारतात […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संपूर्ण उत्तर भारतात येत्या २४ तासांत अनेक भागात उष्णतेची तीव्र लाट राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कमाल तापमान […]