म्हणे, गडकरी सोडून इतर मंत्र्यांना घेरण्याची विरोधकांची रणनीती; पण असल्या बातम्यांची “रणभेरी” वाजवून “रणनीती” यशस्वी ठरते का??
मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलायला भागच पाडायचे, या हेतूने केंद्रातील मोदी सरकारवर अविश्वास ठराव आणल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोडून इतर सर्व मंत्र्यांना […]