• Download App
    India world peace leadership | The Focus India

    India world peace leadership

    Anna Hazare : जागतिक शांततेसाठी भारताने पुढाकार घ्यावा- अण्णा हजारे; युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

    जगभरात वाढत चाललेला संघर्ष आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने जागतिक स्तरावर शांतता आणि संवादासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. हजारे यांनी पत्रात म्हटले आहे की, सध्या जग अत्यंत चिंताजनक परिस्थितीतून जात आहे.

    Read more