इकडे महाराष्ट्रात महायुती फुटण्याकडे डोळे लावून बसले; तिकडे झारखंडमध्ये Indi आघाडीच्या पायाचे दगड हादरले!!
इकडे महाराष्ट्रात महायुती फुटण्याकडे डोळे लावून बसले; तिकडे झारखंडमध्ये Indi आघाडीच्या पायाचे दगड हादरले!!, असेच राजकीय चित्र आज दिसून आले.
इकडे महाराष्ट्रात महायुती फुटण्याकडे डोळे लावून बसले; तिकडे झारखंडमध्ये Indi आघाडीच्या पायाचे दगड हादरले!!, असेच राजकीय चित्र आज दिसून आले.
INDI आघाडीतल्या नेत्यांना पराभवाची भीती म्हणून सुप्रीम कोर्टाच्या माझी न्यायमूर्तींच्या गळ्यात घातली उपराष्ट्रपदाची उमेदवारी!!, असे राजकारण आज दिल्लीत घडले.
झारखंड मुक्ती मोर्चाचे सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार्य यांनी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय जनता दलाबद्दल मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की बिहार निवडणुकीत आरजेडीने युती धर्माचे पालन करावे. बिहारमधील महाआघाडीच्या बैठकीला ‘झामुमो’ला आमंत्रित न केल्याबद्दल सुप्रियो भट्टाचार्य यांनी हे विधान केले आहे.
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर देशाच्या राजकारणावर जो परिणाम झाला, त्यामध्ये एक परिणाम INDI आघाडीत ममता विरुद्ध राहुल नेतृत्वाचा […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातल्या निवडणुकांमध्ये वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थातEVMs विरोधात INDI आघाडीची एकी पण राहुल गांधींच्या नेतृत्वाबद्दल मात्र बेकी!! अशी विरोधकांची […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : INDI allianceहरियाणा मधला काँग्रेसचा अनपेक्षित पराभव काँग्रेसला धक्का देऊन गेलाच, पण त्या पाठोपाठ मित्र पक्षांनी देखील काँग्रेसला महाराष्ट्र बरोबर उत्तर […]
नाशिक : INDI alliance समोर भाजप सारखा बलाढ्य प्रतिस्पर्धी असताना काँग्रेस सकट कुठलेच पक्ष एकटे लढून कुठल्या राज्यात सत्तेवर येऊ शकणार नाहीत, याची जाणीव प्रत्येक […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल आपल्या अपेक्षेबरहुकूम आले नाही तर, INDI आघाडी उद्याच निदर्शनांचा धडाका उडवून देणार आहे. काँग्रेसने पुढाकार घेऊन राजधानी […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या गाठीभेटी मागणीची सादर केली यादी प्रत्यक्षात निकालच नाकारायची काँग्रेसची तयारी, पण भाजपचीही पुरवणी असेच कालच्या रात्रीच्या निवडणूक आयोगाच्या […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा प्रचंड बहुमत मिळवण्याची अपेक्षा आणि आकांक्षा बाळगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अबकी बार 400 पार चा नारा दिला. […]