”देशात राहणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांची आकडेवारी गोळा करणे अशक्य”
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिले प्रतिज्ञापत्र विशेष प्रतिनिधी देशाच्या विविध भागात राहणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांची आकडेवारी गोळा करणे शक्य नसल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे. […]