• Download App
    human rights | The Focus India

    human rights

    Pakistan : पाकिस्तानकडून आपल्याच नागरिकांवर बॉम्बहल्ला; 30 ठार, अनेक घरे उद्ध्वस्त

    पाकिस्तानी हवाई दलाने रविवारी रात्री उशिरा खैबर पख्तूनख्वा प्रांतातील तिराह खोऱ्यातील मात्रे दारा गावावर हवाई हल्ला केला. चिनी बनावटीच्या जेएफ-१७ लढाऊ विमानांनी रात्री २ वाजता आठ लेसर-गाइडेड एलएस-६ बॉम्ब टाकले, ज्यामध्ये महिला आणि मुलांसह ३० हून अधिक नागरिक ठार झाले. अनेक गंभीर जखमी झाले आणि गावातील घरे उद्ध्वस्त झाली. लष्कराचा दावा आहे की या हल्ल्यात तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) च्या बॉम्ब-निर्मिती कारखान्याला लक्ष्य करण्यात आले. स्थानिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अमन गुल आणि मसूद खान हे दोन स्थानिक कमांडर गावात स्फोटके साठवत होते.

    Read more

    Imran Khan : इम्रान म्हणाले- मला काही झाल्यास मुनीर जबाबदार; सुटकेसाठी 5 ऑगस्टपासून देशभर निदर्शने

    पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी म्हटले की, जर त्यांना काही झाले तर त्यासाठी लष्करप्रमुख असीम मुनीर जबाबदार असतील. इम्रान यांच्या पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) नुसार, इम्रान म्हणाले की, अलिकडच्या काळात तुरुंगात त्यांच्या आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांच्याशी होणारे गैरवर्तन वाढले आहे.

    Read more

    बायडेन यांचा सौदी दौरा रखडला : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मानवाधिकार संघटनांच्या विरोधाची भीती, इस्रायलला भेटीची आतुरता

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन यांचा सौदी अरेबियाचा पहिला दौरा अधांतरी असल्याचे दिसून येत आहे. बायडेनने स्वतः सांगितले आहे की त्यांचा रियाध दौरा […]

    Read more

    हिजाब प्रकरणावरून पाकिस्तान्यांना मिळाली संधी, आता आठवले मानवी अधिकार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटकात मुस्लिम मुलींनी हिजाब घालण्यावरून सुरू झालेल्या वादावरून पाकिस्तान्यांना भारताला बोल सुनावण्याची संधी मिळाली आहे. मानवी हक्कांची सातत्याने पायमल्ली करणाऱ्या […]

    Read more

    मानवाधिकाराच्या आडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा; युनायटेड किंगडमला भारताने फटकारले

    वृत्तसंस्था लंडन : जम्मू- काश्मीर हा भारताचा भाग आहे आणि तो भविष्यातही राहणार आहे, अशा भाषेत भारताने युनायटेड किंगडमला ठणकावले आहे. तसेच मानवाधिकाराच्या आडून पंतप्रधान […]

    Read more

    शेतकरी आंदोलनाचा आबालवृद्धांना त्रास, उद्योगधंदेही पडले बंद, कठोर भूमिका घेत मानवाधिकार आयोगाची चार राज्यांना नोटीस

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावरुन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने चार राज्यांना तसेच तेथील पोलीस प्रमुखांना नोटीस पाठविली आहे. शेतकरी […]

    Read more