INDIA CHINA : सीमेवर वर्ष १९६२ सारखी युद्धस्थिती होऊ देणार नाही ! सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारचे प्रतिपादन
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारतीय सैन्याने कोणत्याही आणीबाणीसाठी सिद्ध असणे आवश्यक आहे.सीमेवर वर्ष १९६२ सारखी युद्धस्थिती होऊ देणार नाही, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. […]