राजस्थानातील व्याघ्र अभ्यारण्यात भीषण आग: वणव्याने जनावरे गावांच्या दिशेने आल्याने तारांबळ
वृत्तसंस्था जयपूर : राजस्थानच्या जंगलात भीषण वणवा लागल्याने प्राणी जिवाच्या आकांताने गावांकडे धाव घेत असल्याने गावकरी संकटात सापडले आहे. दरम्यान आगा आटोक्यात आणण्यासाठी;लष्कराची हेलिकॉप्टर मागविली […]