• Download App
    Farmers | The Focus India

    Farmers

    दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांना शेतकरी आंदोलकांनी परत पाठवले!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा द्यायला आलेल्या दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांना शेतकरी आंदोलकांनी परत पाठविले. आमचे आंदोलन अराजकीय आहे. यात […]

    Read more

    सरकार मोदींचे असो की पवारांचे…!!, शेतकऱ्यांचे शोषण ठरलेलेच; मराठवाडा साहित्य संमेलनात दाखविला “आरसा”

    प्रतिनिधी संभाजीनगर : सरकार कोणाचेही असो, मोदींचे असो अथवा पवारांचे असो… शेतकऱ्यांचे शोषण ठरलेलेच आहे. कारण गेल्या 75 वर्षात या देशात शेतकऱ्यांना पोषक ठरेल, अशी […]

    Read more

    गुलाबी गाव भिंतघरमध्ये जनकल्याण गोशाळेत गो आधारित उत्पादनांचे प्रशिक्षण; शेतकरी गो पालकांचा उस्फूर्त प्रतिसाद

    विशेष प्रतिनिधी नाशिक : नाशिक जिल्ह्यातील गुलाबी गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिंतघर येथे जनकल्याण गोशाळेत गाईवर आधारित विविध उत्पादनांचे दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. […]

    Read more

    शेतकरी आंदोलनाचा आबालवृद्धांना त्रास, उद्योगधंदेही पडले बंद, कठोर भूमिका घेत मानवाधिकार आयोगाची चार राज्यांना नोटीस

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावरुन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने चार राज्यांना तसेच तेथील पोलीस प्रमुखांना नोटीस पाठविली आहे. शेतकरी […]

    Read more

    आंदोलन करायचे असेल तर दिल्ली किंवा हरियाणाला जा, नुकसान होतेय म्हणत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा राज्यात शेतकरी आंदोलनाला विरोध

    विशेष प्रतिनिधी अमृतसर : आत्तापर्यंत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांची भूमिका अचानक बदलली आहे. आंदोलनच करायचे असेल तर पंजाबऐवजी दिल्ली […]

    Read more

    करनालचे धरणे आंदोलन शेतकऱ्यांकडून मागे, लाठीमाराची होणार न्यायिक चौकशी

    विशेष प्रतिनिधी करनाल – हरियानाच्या करनाल प्रशासनाने बसताडा येथील लाठीमाराची न्यायिक चौकशी आणि मृत शेतकऱ्याच्या नातेवाईकास नोकरी देण्याची तयारी दर्शविल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे […]

    Read more

    सर्वाच्च न्यायालयाकडून नियुक्त समितीचा अहवाल शेतकऱ्यांच्या बाजुने, समिती सदस्य अनिल घनवट यांची अहवाल जाहीर करण्याची मागणी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: केंद्राने केलेल्या नव्या कृषि कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने नेमलेल्या समितीचा अहवाल शंभर टक्के शेतकऱ्यांच्या बाजुने आहे. त्यामुळे सर्वोच्च […]

    Read more

    शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी उतरले वरुण गांधी, ते तर आमच्या रक्तमांसाचे म्हणत केंद्र सरकारवर साधला निशाणा

    विशेष प्रतिनिधी नवीी दिल्ली : भाजपा सरकारने केलेल्या नव्या कृषि कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता भाजपाचे पिलभितचे खासदार वरुण गांधी यांनीही पाठिंबा दिला आहे. […]

    Read more

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बांधावर जाईनात, शेतकऱ्यां ना भेटेनात, सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून टीका

    विशेष प्रतिनिधी वर्धा : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बांधावर जात नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत नाहीत अशी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीत सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत […]

    Read more

    आंदोलकांवरील लाठीचार्जचा राकेश टिकैत यांनी केला निषेध, म्हणाले- देशावर सरकारी तालिबान्यांचा कब्जा

    वृत्तसंस्था चंदिगड : भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी हरियाणाच्या कर्नालमध्ये शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचा निषेध केला आहे. राकेश टिकैत यांनी म्हटले आहे की, सरकारी […]

    Read more

    योगी आदित्यनाथ सरकारने जाहीर केल्या शेतकऱ्यांसाठी अनेक सवलती: विधानसभेची जंगी तयारी सुरु

    वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारने शेतकऱ्यांनी अनेक योजना जाहीर केल्या. शेतकऱ्यांच्या वीजबिलाच्या थकबाकीसाठी तडजोड योजनेसह त्यांच्याविरुद्धचे गुन्हे मागे घेण्याचाही यात समावेश आहे. […]

    Read more

    शेतकऱ्यांना आंदोलनाचा अधिकार पण वाहतूक कोंडी करू शकत नाहीत, सर्वोच्च न्यायालयाची ताकीद

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र वाहतूक कोंडी करू शकत नाही. अशा पद्धतीने वाहतूक कोंडी केली जाऊ शकत नाही, यासाठी […]

    Read more

    कपाशीला चक्क काकडी ; ही व्हायरल बातमी खोटीच अंतुर्ली येथील शेतकऱ्यांकडून स्पष्ट

      जळगाव : गेल्या दोन दिवसांपूर्वी सोशल मिडियावर कपाशीच्या झाडावर काकडी लागल्याची बातमी सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. मात्र, आमच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष शेतात जाऊन हकिकत […]

    Read more

    पंजाबसाठी कॅप्टन साहेबांनी अमित शहांकडे मागितल्या सुरक्षा दलाच्या 25 जादा कंपन्या आणि “बरेच काही…!!”

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यांच्याशी “समाधानकारक” चर्चा केली आणि त्यानंतर ते पोहोचले […]

    Read more

    महाराष्ट्रात शेतकरी कंगाल; महाविकास आघाडीचे मंत्री मात्र, शेतीपूरक व्यवसाय कंपन्यातून मालामाल

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत असताना महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह अनेक मंत्र्यांच्या (जवळजवळ ७६ टक्के) शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या कंपन्या असून त्या […]

    Read more

    पंतप्रधानांनी साधला महाराष्ट्र , गोव्यातील शेतकऱ्यांशी संवाद, पीएम- किसान योजनेतून पावणेदहा कोटी शेतकऱ्यांना १९,५०० कोटी रुपयांचे वाटप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम-किसान योजनेचा पुढील हप्ता आज जारी करण्यात आला. यावेळी पंतप्रधानांनी महाराष्ट्र आणि गोव्यातील शेतकऱ्यांशी संवाद […]

    Read more

    संसदेत गोंधळ घालून विरोधक पोचले जंतर मंतरवर; पण विरोधी ऐक्याला तडाच; तृणमूल, बसपा व आप खासदार आलेच नाहीत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पेगासस हेरगिरीपासून कृषी कायद्यंपर्यंतच्या सर्व मुद्द्यांवर संसदेमध्ये गोंधळ घालून कामकाज बंद पाडून सर्व विरोधी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली जंतर-मंतर […]

    Read more

    पॅकेजची रक्कम रस्ते, पुलाच्या कंत्राटदारांच्या बिलावर उधळू नका भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची मागणी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्य सरकारने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 11 हजार 500 कोटीं देण्याचे जाहीर केले आहे. पण, ही रक्कम पूरग्रस्त, शेतकरी यांना प्रथम मिळाली पाहिजे, […]

    Read more

    महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची ७०० कोटींची मदत जाहीर

    कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची लोकसभेत घोषणा वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पुर ग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्रातील मोदी सरकारने 700 कोटी रुपयांची मदत जाहीर केली.कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर […]

    Read more

    तेलंगणा सरकारच्या मग्रुरीचा शेतकऱ्यांचा फटका, पंतप्रधान पिक विमा योजनेतून बाहेर पडल्याने पाच लाख हेक्टरवरील नुकसानीची भरपाई मिळणार नाही

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद: तेलंगणा राज्यात मुसळधार पावसामुळे सुमारे पाच लाख एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, तेलंगणा सरकारने मग्रुरी दाखवित मे महिन्यात पंतप्रधान पिक […]

    Read more

    पंतप्रधान सन्मान योजनेत ४२ लाख अपात्र शेतकऱ्यांना तीन हजार कोटींचे वाटप; महाराष्ट्रातले साडेचार लाख शेतकरी!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत सुमार 42 लाख अपात्र शेतकऱ्यांना तीन हजार ककोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी […]

    Read more

    पंजाबमध्ये भाजपच्या सरचिटणीसाला आंदोलक शेतकऱ्यांनी घरात कोंडले; १२ तासांनी सुटका

    वृत्तसंस्था चंदीगड : केंद्राच्या तीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या पंजाबमधील शेतकऱ्यांनी चक्क भाजप नेत्याला त्यांच्या कुटुंबासह घरात ओलीस ठेवल्याची घटना घडली. न्यायालायाच्या आदेश आणि पोलिसांच्या […]

    Read more

    WATCH : विमा कंपन्या फक्त शेतकऱ्यांना लुटतात; मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी बीड : बीडसह मराठवाड्यात पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट येण्याची भीती आहे. दुसरीकडे विमा कंपन्यांनी पिकांचा विमा उतरण्यास सुरुवात केली. परंतु विमा कंपन्या फक्त […]

    Read more

    शेतकरी धर्मालाच फासला हरताळ, भाजपा नेत्याच्या शेतातील धान्य उपटून काढले

    विशेष प्रतिनिधी अमृतसर : शेतजमीन म्हणजे शेतकºयांची आई. शेतातील पिकाला शेतकरी आपल्या मुलाप्रमाणे जपतो. मात्र, पंजाबमधील बर्नाला येथील शेतकºयांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या शेतात पेरेलेले […]

    Read more

    WATCH : शेतकऱ्यांनी कर्जमाफी होईलच या आशेवर राहू नये- मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे वक्तव्य

    Minister Rajendra Shingane : शेतकऱ्यांनी कर्ज माफी होईलच या आशेवर राहू नये, कारण सध्या सरकारच्या तिजोरीत ठणठणाट आहे, मात्र भविष्यात सुधारणा झाल्यावर राहिलेली कर्जमाफी होईल, […]

    Read more