शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता शेतीसाठी दिवसाही वीज मिळणार
पुढच्यावर्षी 40 टक्के कृषीफिडर सौरऊर्जेवर ; 40,000 कोटींची गुंतवणूक विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासाठी गुरुवारचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. सुमारे 9000 मे. […]
पुढच्यावर्षी 40 टक्के कृषीफिडर सौरऊर्जेवर ; 40,000 कोटींची गुंतवणूक विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासाठी गुरुवारचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. सुमारे 9000 मे. […]
शेतकरी संघटनेने भविष्यातील योजना सांगितल्या विशेष प्रतिनिधी चंदीगड : शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो’ आंदोलनाबाबत पुढचे पाऊल 29 फेब्रुवारीला ठरवणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी शुक्रवारी सांगितले. शनिवारी ‘कँडल […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंजाबच्या शेतकऱ्यांनी शंभू आणि खनौरी सीमेवरून दिल्लीला जाण्याची त्यांची योजना 2 दिवस पुढे ढकलली आहे. शेतकरी नेते सर्वन पंढेर म्हणाले की, […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : शंभू सीमेवर आंदोलन करणारे पंजाबचे शेतकरी बुधवारी दिल्लीला रवाना होणार आहेत. हरियाणा पोलिसांचे बॅरिकेड्स तोडण्यासाठी जेसीबी आणि हायड्रोलिक क्रेनसारखी अवजड यंत्रसामग्री […]
किमान आधारभूत किमतीचा कायदा करावा यासह इतर अनेक मागण्यांसह देशभरातील शेतकरी दिल्लीकडे मोर्चा वळवत आहेत. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात […]
एमएसपी तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी यावरून उत्तर भारतातील शेतकरी संघटनांनी आक्रमक होत दिल्लीच्या बॉर्डरवर जमण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पुन्हा एकदा संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे […]
पोलिसांनी हरियाणा आणि पंजाब सीमेवर सतर्कता वाढवली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सरकारला भिडण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी 13 फेब्रुवारीला दिल्लीकडे […]
शेतीमध्ये नवे प्रयोग करून उत्पादकता वाढवून विषमुक्त शेती करण्याकडे लक्ष द्यावे, असेही म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी सातारा : कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सव – 2024 […]
मानधन योजनेचा लाभ फक्त अशा शेतकऱ्यांनाच मिळेल जे … ; जाणून घ्या काये आहे निकाष? विशेष प्रतिनिधी दिल्ली : नवीन वर्ष शेतकऱ्यांसाठीही आनंदाची बातमी घेऊन […]
वृत्तसंस्था मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या (29 नोव्हेंबर) मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने […]
सुमारे आठ कोटी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान मोदी निधी हस्तांतरित करणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची […]
वृत्तसंस्था बंगळुरू : तामिळनाडूसोबत कावेरी नदीच्या पाणी वाटपावरून कर्नाटकातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी, 29 सप्टेंबर रोजी राज्यात बंद पुकारला आहे. 30 हून अधिक शेतकरी गट, व्यापारी आणि […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकार खताच्या पिशव्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश छापणार आहे. यामध्ये पंतप्रधान शेतकऱ्यांना काटकसरीने आणि संतुलित पद्धतीने खतांचा वापर करण्याचे […]
पंतप्रधानन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘पीएम किसान’ योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. विशेष प्रतिनिधी मुंबई : राजस्थानच्या सीकर येथे आज पंतप्रधानन नरेंद्र मोदी यांच्या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रजभूषण सिंह यांच्या विरोधात ऑलिंपिक पदक विजेत्या कुस्तीगीर साक्षी मलिक, दिनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2023-24 च्या खरीप हंगामातील एकूण खत अनुदान 1.08 लाख कोटी रुपये निश्चित […]
विशेष प्रतिनिधी वास्तविक नवी दिल्लीत सुरू असलेले कुस्तीगिरांचे आंदोलन आणि रत्नागिरी जिल्ह्यातील बार्शी रिफायनरी प्रकल्प यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. दोन्हींमध्ये भौगोलिक हजारभर किलोमीटरचे आहे, […]
प्रतिनिधी मुंबई : मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीसाठी भरपाईचे 27 कोटी 18 लाख रुपये देण्यास शुक्रवारी महसूल व […]
प्रतिनिधी मुंबई : अवकाळी पावसाने आधीच त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना कर्जवसूलीसाठी तगादा लावू नये, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.farmers for debt recovery; […]
प्रतिनिधी मुंबई : मार्च व एप्रिल या महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतीपिकासाठी हेक्टरी 50 हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी एक […]
मोदी सरकारने १३ जानेवारी २०१६ रोजी ही योजना लागू केली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी […]
प्रतिनिधी मुंबई : गत महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून महाराष्ट्र सरकारने सोमवारी 177.8 कोटी रुपये शेतकऱ्यांना जाहीर केले. एका सरकारी पत्रकानुसार, […]
वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे ५५ वर्षे पूर्ण केलेली जीवित नोंद असलेल्या घरेलू पात्र कामगारांच्या बँक खात्यावर थेट (डीबीटी) १० हजार रुपये […]
प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील राज्य महामार्गांचे रुंदीकरण करण्याचा अभिनव प्रयोग केला जाणार आहे. यामध्ये महामार्गासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांचाही टोल टॅक्समध्ये वाटा असेल. या किनार्यालगतच्या […]
प्रतिनिधी मुंबई : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन गुरुवारी विधानसभेत विरोधकांनी आक्रमक पावित्रा घेतला. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस नेते नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार […]