• Download App
    Farmers | The Focus India

    Farmers

    केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिली खूशखबर, कांद्यावरील बंदी उठवली!

    गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बंदी लागू करण्यात आली होती विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्राने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलीच बातमी दिली आहे. वास्तविक, […]

    Read more

    आता शेतकऱ्यांना महागडे डिझेल खरेदी करावे लागणार नाही, सरकारने काढला नवा मार्ग

    ..त्यानंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल. तसेच, खर्च निम्म्याहून कमी केला जाईल.. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारत हा कृषीप्रधान देश आहे, येथील सुमारे ७० टक्के […]

    Read more

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता शेतीसाठी दिवसाही वीज मिळणार

    पुढच्यावर्षी 40 टक्के कृषीफिडर सौरऊर्जेवर ; ⁠ ⁠40,000 कोटींची गुंतवणूक विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासाठी गुरुवारचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. सुमारे 9000 मे. […]

    Read more

    शेतकऱ्यांचे ‘दिल्ली चलो’ आंदोलन 29 फेब्रुवारीपर्यंत स्थगित

    शेतकरी संघटनेने भविष्यातील योजना सांगितल्या विशेष प्रतिनिधी चंदीगड : शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो’ आंदोलनाबाबत पुढचे पाऊल 29 फेब्रुवारीला ठरवणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी शुक्रवारी सांगितले. शनिवारी ‘कँडल […]

    Read more

    शेतकरी संघटनांनी 2 दिवसांसाठी टाळला दिल्ली मोर्चा, आंदोलनात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा दावा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंजाबच्या शेतकऱ्यांनी शंभू आणि खनौरी सीमेवरून दिल्लीला जाण्याची त्यांची योजना 2 दिवस पुढे ढकलली आहे. शेतकरी नेते सर्वन पंढेर म्हणाले की, […]

    Read more

    शंभू बॉर्डरला धडकले शेतकरी, सोबत काँक्रिट बॅरिकेड तोडणारी मशीन; आज दिल्लीकडे कूच करणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : शंभू सीमेवर आंदोलन करणारे पंजाबचे शेतकरी बुधवारी दिल्लीला रवाना होणार आहेत. हरियाणा पोलिसांचे बॅरिकेड्स तोडण्यासाठी जेसीबी आणि हायड्रोलिक क्रेनसारखी अवजड यंत्रसामग्री […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : शेतकरी आंदोलन का करत आहेत, सरकारसोबत काय वाद आहे, वाचा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर…

    किमान आधारभूत किमतीचा कायदा करावा यासह इतर अनेक मागण्यांसह देशभरातील शेतकरी दिल्लीकडे मोर्चा वळवत आहेत. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : शेतकऱ्यांनी केलेल्या प्रमुख मागण्यांचे मूल्यमापन, कोणत्या मागण्या रास्त? वाचा सविस्तर

    एमएसपी तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी यावरून उत्तर भारतातील शेतकरी संघटनांनी आक्रमक होत दिल्लीच्या बॉर्डरवर जमण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पुन्हा एकदा संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे […]

    Read more

    दिल्ली सीमेवर कलम 144 लागू, शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त

    पोलिसांनी हरियाणा आणि पंजाब सीमेवर सतर्कता वाढवली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सरकारला भिडण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी 13 फेब्रुवारीला दिल्लीकडे […]

    Read more

    कृषी आणि उद्योग सोबत चालल्यास शेतकरी समृद्ध होईल – देवेंद्र फडणवीस

    शेतीमध्ये नवे प्रयोग करून उत्पादकता वाढवून विषमुक्त शेती करण्याकडे लक्ष द्यावे, असेही म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी सातारा : कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सव – 2024 […]

    Read more

    मंत्रिमंडळ बैठकीत झाले 8 महत्त्वाचे निर्णय; अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने करणार मदत

    वृत्तसंस्था मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या (29 नोव्हेंबर) मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने […]

    Read more

    पंतप्रधान किसान योजना: आज १५ व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा

    सुमारे आठ कोटी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान मोदी निधी हस्तांतरित करणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची […]

    Read more

    कावेरी पाणी वाटपाचा मुद्दा तापला, आज शेतकऱ्यांची कर्नाटक बंदची हाक; 30 हून अधिक शेतकरी गट, व्यापारी संघटनांचा पाठिंबा

    वृत्तसंस्था बंगळुरू : तामिळनाडूसोबत कावेरी नदीच्या पाणी वाटपावरून कर्नाटकातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी, 29 सप्टेंबर रोजी राज्यात बंद पुकारला आहे. 30 हून अधिक शेतकरी गट, व्यापारी आणि […]

    Read more

    खताच्या बॅगवर पंतप्रधान मोदींचा संदेश छापणार; शेतकऱ्यांना कमी वापरण्याचे आवाहन; कंपन्यांना नवीन डिझाइन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकार खताच्या पिशव्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश छापणार आहे. यामध्ये पंतप्रधान शेतकऱ्यांना काटकसरीने आणि संतुलित पद्धतीने खतांचा वापर करण्याचे […]

    Read more

     ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेच्या १४ व्या हप्त्याचा राज्यातील ८५.६६ लाख पात्र शेतकऱ्यांना लाभ – मुख्यमंत्री शिंदे

    पंतप्रधानन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘पीएम किसान’ योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. विशेष प्रतिनिधी मुंबई :  राजस्थानच्या सीकर येथे आज पंतप्रधानन नरेंद्र मोदी यांच्या […]

    Read more

    कुस्तीगीर आंदोलनात शेतकरी आंदोलनाचे रिपिटेशन; वाचा दिल्ली – कोलकात्ता कनेक्शन!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रजभूषण सिंह यांच्या विरोधात ऑलिंपिक पदक विजेत्या कुस्तीगीर साक्षी मलिक, दिनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी […]

    Read more

    शेतकऱ्यांना केंद्राचा दिलासा, खतासाठी सरकार देणार तब्बल 1.08 लाख कोटी रुपयांचे अनुदान

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2023-24 च्या खरीप हंगामातील एकूण खत अनुदान 1.08 लाख कोटी रुपये निश्चित […]

    Read more

    कुस्तीगीर ते बारसू : नवे शेतकरी आंदोलन “इन मेकिंग”!!

    विशेष प्रतिनिधी वास्तविक नवी दिल्लीत सुरू असलेले कुस्तीगिरांचे आंदोलन आणि रत्नागिरी जिल्ह्यातील बार्शी रिफायनरी प्रकल्प यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. दोन्हींमध्ये भौगोलिक हजारभर किलोमीटरचे आहे, […]

    Read more

    शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मार्चच्या अवकाळीची भरपाई मंजूर; 4.14 लाख शेतकऱ्यांना 27 कोटी 18 लाख रुपयांची मदत जाहीर

    प्रतिनिधी मुंबई : मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीसाठी भरपाईचे 27 कोटी 18 लाख रुपये देण्यास शुक्रवारी महसूल व […]

    Read more

    कर्जवसूलीसाठी शेतकऱ्यांमागे तगादा नको; राज ठाकरे भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचे आदेश

    प्रतिनिधी मुंबई : अवकाळी पावसाने आधीच त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना कर्जवसूलीसाठी तगादा लावू नये, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.farmers for debt recovery; […]

    Read more

    अजित पवारांच्या पत्रातून मुख्यमंत्र्यांना 8 मागण्या, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे आवाहन

    प्रतिनिधी मुंबई : मार्च व एप्रिल या महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतीपिकासाठी हेक्टरी 50 हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी एक […]

    Read more

    पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पसरले हास्य; आतापर्यंत १.३ लाख कोटी रुपयांचे अदा करण्यात आले दावे

    मोदी सरकारने १३ जानेवारी २०१६ रोजी ही योजना लागू केली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी […]

    Read more

    अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान, शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केली 177 कोटी रुपयांची मदत

    प्रतिनिधी मुंबई : गत महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून महाराष्ट्र सरकारने सोमवारी 177.8 कोटी रुपये शेतकऱ्यांना जाहीर केले. एका सरकारी पत्रकानुसार, […]

    Read more

    शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय : घरकामगारांना मिळणार 10 हजार रुपये पगार; कांदा उत्पादकांना 200 क्विंटल मर्यादेत 350 रुपये अनुदान

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे ५५ वर्षे पूर्ण केलेली जीवित नोंद असलेल्या घरेलू पात्र कामगारांच्या बँक खात्यावर थेट (डीबीटी) १० हजार रुपये […]

    Read more