• Download App
    farmers protest | The Focus India

    farmers protest

    Farmers Protest : शेतकरी आंदोलन संपुष्टात येण्याची दाट शक्यता, केंद्र सरकारने पाठवले 5 प्रस्ताव, किसान मोर्चानेही स्पष्ट केली भूमिका, वाचा सविस्तर…

    Farmers Protest : शेतकऱ्यांचे आंदोलन लवकरच संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे. केंद्र सरकारने शेतकरी संघटनांना पाच महत्त्वाचे प्रस्ताव पाठवले आहेत. आपल्या प्रस्तावांत केंद्राने किमान आधारभूत […]

    Read more

    शेतकरी आंदोलन : अमित शहांनी फोन केल्यावर शेतकरी नेते चर्चेसाठी तयार, एमएसपी आणि खटले मागे घेण्याविषयी पाच जणांची समिती

    Farmers Protest : शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या भवितव्याबाबत संयुक्त किसान मोर्चाने शनिवारी सिंघू बॉर्डवर महत्त्वाची बैठक घेतली. बैठकीनंतर शेतकरी नेत्यांनी सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी […]

    Read more

    कृषी सुधारणा कायदा मागे घेण्याची घोषणा केल्यानंतरही शेतकरी संघटना निदर्शने करत राहणार! 29 नोव्हेंबरला संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यावर संसदेवर मोर्चा

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : सिंधू सीमेवर संयुक्त किसान मोर्चाची बैठक झाली. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देताना शेतकरी नेते बलबीर राजेवाल यांनी सांगितले की, संसदेतील […]

    Read more

    शेतकरी आंदोलनात प्राण गमावणाऱ्यांच्या स्मरणार्थ उभारणार स्मारक, पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांची घोषणा

    पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करताना मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांचे स्मारक बांधण्याची घोषणा केली आहे. हे कृषीविषयक कायदे अखेर केंद्र सरकारने शुक्रवारी […]

    Read more

    शेतकरी आंदोलनात सहभागी आणखी एका शेतकऱ्याचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेमध्ये आला आढळून

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : दिल्ली सीमा रेषेवर मागील एक वर्षापासून कृषी कायद्याविरोधात शेतकर्यांनी आंदोलन केले आहे. पण सरकारने अद्याप कोणताही प्रतिसाद या आंदोलनास दिलेला नाहीये. […]

    Read more

    राज्यपाल सत्यपाल मलिकांचे वाग्बाण : काश्मिरातील टारगेट किलिंग, अंबानींची डील आणि आता गोव्यातील भ्रष्टाचारावर भाष्य!

    मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक हे सध्या चर्चेत आहेत. एकापाठोपाठ एक धक्कादायक विधाने करून त्यांनी आपल्याकडे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांची वक्तव्ये भाजपसाठी चिंतेची ठरत आहेत. […]

    Read more

    शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास भाजपचे सत्तेत येणे कठीण : मेघालय राज्यपाल सत्यपाल मलिक

    विशेष प्रतिनिधी राजस्थान : सत्यपाल मलिक हे मेघालय राज्याचे विद्यमान राज्यपाल आहेत. ते याआधी जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून काम पाहायचे. राजस्थानमधील झुझुनू जिल्ह्यामधील एका कार्यक्रमावेळी […]

    Read more

    शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन : हरियाणा, यूपी, बिहारनंतर कर्नाटकातही रेल्वे ट्रॅकवर बसले शेतकरी, 30 जागांवर रेल्वे सेवा प्रभावित

    लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाचे रेल्वे रोको आंदोलन आज देशभरात (सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत) सुरू आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना […]

    Read more

    Farmers Protest : तुम्ही शहराचा श्वास कोंडत आहात, लोकांनी व्यवसाय बंद करावेत का?, सर्वोच्च न्यायालयाने किसान महापंचायतीला फटकारले

    Farmers Protest : किसान महापंचायतीने सर्वोच्च न्यायालयात जंतर -मंतरवर सत्याग्रहासाठी परवानगी मागितली आहे. शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने कठोर टिप्पणी केली. कोर्टाने सांगितले की, […]

    Read more

    Farmers Protest : शेतकरी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे, म्हणाले – ‘महामार्ग कायमचे रोखू शकत नाहीत!’, केंद्राला निर्देश

    farmers protest : शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे अडवलेले दिल्लीतील रस्ते मोकळे करण्यात अपयश आल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारला फैलावर घेतले. न्यायालयाने म्हटले की, एक महामार्ग अशा […]

    Read more

    Farmers Protest : सर्वोच्च न्यायालयाने सिंघू बॉर्डर रिकामी करण्याची याचिका नाकारली, पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश

    Farmers Protest : शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे बंद करण्यात आलेली सिंघू सीमा खुली करण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला पंजाब-हरियाणा उच्च […]

    Read more

    Farmers Protest : राकेश टिकैत यांच्या वक्तव्यावर अनुराग ठाकूर यांचा पलटवार, म्हणाले- सरकारने 11 वेळा चर्चा केली, काही जण भ्रम पसरवत आहेत

    Farmers Protest : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दीर्घकाळ चाललेल्या चर्चेवर आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या चर्चेला प्रत्युत्तर दिले आहे. अनुराग ठाकूर म्हणाले की, […]

    Read more

    Farmers Protest : संयुक्त किसान मोर्चाचे पंतप्रधान मोदींना पत्र, पुन्हा चर्चा सुरू करण्याचे आवाहन

    Farmers Protest : संयुक्त किसान मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कृषी कायद्यांबद्दल सरकारशी चर्चा करण्यासाठी पत्र लिहिले आहे. यात मोर्चाने म्हटले की, सरकारने पुन्हा चर्चा […]

    Read more

    शेतकरी आंदोलनामुळे भारतात कोरोनाची दुसरी लाट? पाहा पब्लिक डोमेनवरील आकडेवारी काय सांगते!

    Cause Behind Second Wave Of Covid-19 In India : भारत सध्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेशी संघर्ष करत आहे. महामारीची ही लाट पूर्वीपेक्षा जास्त विनाशकारी असल्याचे […]

    Read more

    शेतकरी आंदोलनातही पोहोचला कोरोना, टिकरी बॉर्डरच्या आंदोलनातील २५ वर्षीय महिलेचे निधन

    Farmers Protest : दिल्लीच्या टिकरी बॉर्डरवर मागच्या अनेक महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. कोरोना महामारीचा विळखा येथेही पडल्याचे समोर आले आहे. शेतकरी आंदेलनात सहभागी असलेल्या […]

    Read more

    कोणत्याही आंदोलनादरम्यान रस्ता अडवून ठेवता कामा नये, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने धरणे-आंदोलनामुळे रस्ता बंद असल्याने सामान्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल दाखल झालेल्या एका याचिकेवर मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे […]

    Read more

    भारतीय किसान युनियनला परदेशातून निधी, शेतकरी आंदोलनासाठी पैसे

    दिल्लीत सुरू असलेल्या श्रीमंत शेतकरी आंदोलनासाठी पैसे कोठून येतात असा प्रश्न संपूर्ण देशाला पडला आहे. त्याचे उत्तर एका बॅंकेतील खात्यातून मिळाले आहे. शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व […]

    Read more

    शेतकरी आक्रमक तरीही आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी सरकारची चर्चेची तयारी

    कृषी कायद्यात बदल करण्यास तयार, शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवावे; कृषी मंत्र्यांचे आवाहन विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतकरी आक्रमक आहेत. त्यांनी दिल्ली चलो आंदोलनाची जोरदार तयारी […]

    Read more

    शेतकरी आंदोलनात विरोधी पक्ष घेतोय राजकीय पोळी भाजून… निर्मला सितारामन यांचा आरोप

    विरोधी पक्षाचे नेते आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत. शेतकºयांचे आंदोलन देशविरोधकांकडून हायजॅक करण्यात आले आहे असा आरोप केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सितारामन यांनी केला […]

    Read more

    शेतकरी आंदोलनाला शाहिनबाग-2 बनविण्याचा डाव, योगी आदित्यनाथ यांचा आरोप

    आसामला भारतापासून तोडण्याची भाषा करणारे शरजील इमाम आणि दिल्लीमध्ये दंगली भडकाविण्याचा कट करणारा उमर खालिद यांच्यासारखे लोक शेतकरीप्रेमी कधीपासून झाले असा सवाल करत दिल्लीतील शेतकरी […]

    Read more

    शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले तीच व्यवस्था सुरू ठेवण्याचा आंदोलकांचा आग्रह, शेतकरी संघटनेची भूमिका

    ज्या व्यवस्थेने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले तीच व्यवस्था सुरू राहावी असा आंदोलकांचा आग्रह आहे. नव्या कृषी कायद्यातील सुधारणांमुळे ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग उभे राहून […]

    Read more

    लाज वाचविण्यासाठी ‘भारत बंद’ची जबाबदारी जनतेवर, स्वेच्छेने सहभागी होण्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आवाहन

    कृषि कायद्याविरोधात देशभरात होत असलेल्या ‘भारत बंद’ला राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, या बंदला प्रतिसाद मिळणार नाही याची कल्पना असल्याने […]

    Read more

    अनेक शेतकरी संघटना कृषि कायद्याच्या समर्थनार्थ पुढे, कायदे रद्द करू नका मागणी

    देशातील सर्वच शेतकरी संघटना कृषि कायद्याच्या विरोधात नसल्याचे उघड झाले आहे. उलट शेतकरी आंदोलनाच्या दबावात येऊन नवे कृषि कायदे रद्द करू नका, अशी मागणी काही […]

    Read more

    दलबदलूंनी आता खरा आवाज बंद केलाय, आशिष शेलार यांची शिवसेनेवर टीका

    हिंदुत्त्वापासून, कायदे, प्रकल्पांपर्यंत आणि संसदेपासून महापालिकेपर्यंत सदैव दलबदलू, सोईस्कर, आप-मतलबी भूमिका घेणाऱ्यांनी आता भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी जनतेला आवाहन करण्याऐवजी आतला खरा आवाज जो सत्तेसाठी […]

    Read more

    अनेक शेतकरी संघटना कृषी कायद्याच्या समर्थनार्थ पुढे; कायदे रद्द न करण्याची मागणी

    हरियाणातील 116 शेतकरी संघटनांची फेडरेशन पुढे सरसावली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील सर्वच शेतकरी संघटना कृषि कायद्याच्या विरोधात नसल्याचे उघड झाले आहे. उलट शेतकरी […]

    Read more