आगीत तेल न टाकता फडणवीस यांनी अमरावती शहर कस शांत राहील हे पाहावे ; संजय राऊत यांची टीका
फडणवीसांनी वादग्रस्त वक्तव्य करून काड्या करू नये, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलंय.Fadnavis should see how the city of Amravati can remain calm without […]
फडणवीसांनी वादग्रस्त वक्तव्य करून काड्या करू नये, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलंय.Fadnavis should see how the city of Amravati can remain calm without […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने ८१ जणांची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली असून त्यामध्ये पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, […]
विशेष प्रतिनिधी मुंबई:राष्ट्रवादीकडून सातत्याने drugs प्रकरणात आर्यनची बाजु घेतली. त्यावर NCB म्हटलं की नवाब मलिक यांच्या पोटात का दुखतं हे सगळ्यांना माहित आहे. मी त्यावर […]
विशेष प्रतिनिधी वाशिम : विदर्भ, मराठवाडा, कोकणात, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाने पूर येऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पण ठाकरे – पवार सरकारने नुसतेच पंचनाम्याचे […]
महाराष्ट्रातली राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसचे नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना भेटले. त्यावर […]
प्रतिनिधी मुंबई : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतूनच काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील यांना दगाफटका होण्याची भीती वाटल्याने काँग्रेसचे नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना […]
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी कोल्हापुरातील शाहूपुरीत चक्क भर रस्त्यात उभ्या उभ्या एकमेकांना भेटले. ही भेट […]
प्रतिनिधी कोल्हापूर – कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात आलेल्या पूराची राज्यभर चर्चा सुरू असताना एका भेटीमुळे महाराष्ट्रातल्या पूराची चर्चा देशभर गेली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री उध्दव […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : एमपीएससी विद्यार्थी आत्महत्या ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. एकूणच एमपीएससीच्या कार्यपध्दतीचे नव्याने अवलोकन करणे आवश्यक आहे, अनेक जागा रिक्त आहेत, परीक्षा […]
डॉक्टर डे निमित्त देवदूतांचा सत्कार विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनाच्या संकटात डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणेने केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे उदगार भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री […]
OBC Reservation Issue : ओबीसींचे रद्द झालेले राजकीय आरक्षणाच्या परत मिळण्याच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक होत राज्यभरात चक्काजाम व जेलभरो आंदोलन सुरू केले आहे. आज राज्यभरातील […]
महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा 1985 पासून सुरू आहे. तेव्हापासून महाराष्ट्रात अनेक वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार होते. शरद पवार तीनवेळा मुख्यमंत्री होते. त्यांच्या व्यतिरिक्त […]
महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या संघटनांशी चर्चा न करता स्त्री सुरक्षेविषयी कठोर तरतुदी असलेल्या शक्ती कायद्याचे विधेयक अधिवेशनात मांडले गेल्याबद्दल या संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला […]