Devendra Fadnavis कृषी कर्ज पुरवठ्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बँकांना ताकीद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘राज्यस्तरीय बँकर्स समितीची 167वी बैठक’ संपन्न झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘राज्यस्तरीय बँकर्स समितीची 167वी बैठक’ संपन्न झाली.
ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे ‘नरेडको विदर्भ – चेंज ऑफ गार्ड कार्यक्रम’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले की, पॉझिटिव्ह इंटरव्हेन्शन हा नरेडकोचा सर्वात महत्त्वाचा गुण आहे. नरेडको संस्था विकासक, सरकार आणि ग्राहक अशा सर्वांच्या हिताचे रक्षण करण्याकरिता सातत्याने काम करत आहे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘नरेडको विदर्भ – चेंज ऑफ गार्ड कार्यक्रम’ येथे पदग्रहण केलेल्या, जेन नेक्स्ट आणि वुमन्स विंग या सर्वांचे अभिनंदन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाली. यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार राज्य सरकारच्या वतीने कृत्रिम वाळू एम-सँड धोरणास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता बांधकामाला लागणारी वाळू उपलब्ध होण्यास सुविधा होईल. तसेच राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवालही राज्य सरकारच्या वतीने स्वीकारण्यात आला आहे. त्यासाठी 80 कोटींचा भार राज्य सरकार स्वीकारणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गुजरातचे अर्थ व ऊर्जा मंत्री कनुभाई देसाई यांच्यासमवेत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘प्रादेशिक ऊर्जा मंत्री परिषद (पश्चिम क्षेत्र)’ संपन्न झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे ‘दि महाराष्ट्र स्टेट कॉ. ऑपरेटिव्ह बँक लि’. आयोजित ‘सहकाराचे सक्षमीकरण आणि शासनाचे धोरण’ परिसंवाद कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मरणिकेचा विमोचन कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले तसेच उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणकवली, सिंधुदुर्ग येथे ‘गोवर्धन गोशाळा कोकण’चे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र आळंदी, पुणे येथे आयोजित ‘श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव (सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव)’ कार्यक्रम येथे उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी जमलेल्या वारकरी भाविकांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृह येथे महाराष्ट्र शासन आणि विधि सेंटर फॉर लिगल पॉलिसी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या कराराचा उद्देश उद्योग व्यवसाय सुलभ करणे आणि नागरिकांचे जीवन अधिक सुरक्षित, सुलभ व सोयीचे बनवणे हा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय, मुंबई येथे ‘गुगल मॅपवर बसमार्गाची माहिती’ या प्रणालीचे उदघाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांसमवेत संवाद साधला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढेल. एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय स्थानिक स्तरावर होऊ शकतो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी महाबळेश्वर, जि. सातारा येथे ‘महापर्यटन उत्सव – सोहळा महाराष्ट्राचा’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी एनएससीआय डोम, वरळी, मुंबई येथे ‘रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनिया (WXM)’ कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज ‘वेव्हज् 2025’ परिषदेत एकूण ₹8000 कोटींचे विविध सामंजस्य करार झाले. हे करार शिक्षण, चित्रपटसृष्टी आणि गुंतवणूक या क्षेत्रांमध्ये भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या जागतिक स्तरावर होत असलेल्या प्रगतीचे द्योतक आहेत. सिडकोमार्फत युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया या जगप्रसिद्ध विद्यापीठांशी प्रत्येकी ₹1500 कोटींचे करार झाले
चित्रीकरण करप्रणालीत सवलती मिळाव्यात यासाठी केंद्र सरकारशी सकारात्मक चर्चा केली जाणार असल्याचेही सांगितले Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने स्वतःच घेतलेल्या सरकारच्या परीक्षेत सरकार 78 % गुण मिळवून पास झाले. पण काही विभागांची कामगिरी निराशाजनक राहिल्याने त्या विभागांना नापासचे गुण मिळाले.
सरकार कोणत्याही आघाडीचे असो, अर्थमंत्री म्हणून अजितदादांचीच आतापर्यंत निधी वाटपात “दादागिरी” चालायची आता या दादागिरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाप लावलाय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015च्या अंमलबजावणीची दशकपूर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त राज्यस्तरीय सोहळा’ संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध दिवसेंदिवस बिघडत चालले आहेत. या हल्ल्याबाबत जगभरातील नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. ट्रम्पपासून पुतिनपर्यंत सर्वांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. या हल्ल्याबाबत भारतही पाकिस्तानवर सतत हल्ला करत आहे.
आरोग्य क्षेत्रात राज्याने मोठी गुंतवणूक केली आहे, अशीही माहिती फडणवीसांनी दिली.
पहलगाम हल्ला होण्याआधी मराठी माध्यमांच्या बातम्यांना ठाकरे पवारांच्या कौटुंबिक परीक्षेने व्यापून टाकले होते दोन्ही बड्या घराण्यांच्या ऐक्याची माध्यमांनीच जोरदार पतंगबाजी केली होती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्यासमवेत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ’ येथे विविध पुरस्कारांचे वितरण केले.
नाशिक मधला बेकायदा सातपीर दर्गा काढून टाकण्याच्या मुद्द्यावरून शहरात मोठी दंगल घडविण्याचे कारस्थान होते पण पोलिसांनी कठोर कारवाई करून ते हाणून पाडले
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावले आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विजयाला आव्हान देणाऱ्या याचिकेसंदर्भात खंडपीठाने फडणवीस यांना समन्स बजावले आहेत आणि त्यांचा प्रतिसाद मागितला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘प्रधानमंत्री उषा’ योजनेंतर्गत संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती येथील ‘बहुउद्देशीय सभागृह व आंतरगृह क्रीडा इमारती’चे भूमिपूजन केले.