• Download App
    degrees | The Focus India

    degrees

    आता भारतातील पदवीला ऑस्ट्रेलियातही मान्यता, 11 सामंजस्य करारांमुळे तरुणांना परदेशात नोकरीचा मार्ग सुकर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : तुम्ही भारतातील विद्यापीठातून पदवी घेत आहात. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलियाला जाण्याचा प्लॅन आहे. तिथे जाऊन काहीतरी काम करावं लागेल. तर त्यासाठी वेगळा […]

    Read more

    उत्तर प्रदेशात पारा ४४ अंशांच्या जवळ

    विशेष प्रतिनिधी लखनौ : रखरखत्या उन्हात आभाळातून आगीचा वर्षाव…. उष्ण हवेचा असह्य वार…. आणि सावलीच्या शोधात असहाय शहरी… गुरुवारी उत्तर प्रदेश राजधानीतही असेच वातावरण होते. […]

    Read more

    दोन डगरींवर हात, झाला घात : प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेशाचा डाव उधळला!!

    बरेच दिवस करणार – करणार अशा राजकीय हुलकावण्या देणाऱ्या प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेशाचा डाव अखेर काँग्रेस हायकमांडने हाणून पडल्याचे दिसून येत आहे. प्रशांत किशोर […]

    Read more

    दिल्लीत आजपासून पारा ४४ ते ४६ अंशावर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये आता तापमानाचा पारा झपाट्याने वाढत आहे. या धोकादायक उष्णतेच्या लाटेमुळे बहुतांश लोक आजारी पडत आहेत. मार्चपासून […]

    Read more

    महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी पारा 40 अंश सेल्सिअसवर

    विशेष प्रतिनिधी पुणे : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तापमान 40 अंश सेल्सिअसहून अधिक नोंदले आहे. 29 मार्चनंतर राज्यात उष्णतेची दाहकता आणखी वाढण्याची शक्यता […]

    Read more

    राजस्थानात उष्णतेची लाट येण्याचा धोका; आठ शहरांमध्ये ४० अंशापेक्षा जास्त तापमान

    वृत्तसंस्था जयपूर : राजस्थानमध्ये आजपासून तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. आठ शहरांमध्ये ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. दोन-तीन दिवस उष्णतेच्या […]

    Read more

    The Kashmir Files : 150 कोटींचा आकडा, बॉलिवूडच्या “खानावळी पोपटां”चे 360 अंशात वळून मिठू मिठू बोल…!!

    “द काश्मीर फाईल्स”ने 150 कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा ओलांडला काय… अन् चमत्कार झाल्यासारखे बॉलिवूडचे “खानावळी पोपट” मिठू मिठू बोलू लागले अन् डोलूही लागले…!!ज्या अमीर खानला आणि त्याच्या बायकोला 2014 नंतर भारतात […]

    Read more

    मुंबई दंगल १९९२ – ९३ ते अमरावती दंगल २०२१ ; शिवसेना बदलली ३६० अंशात!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात हिंदू – मुसलमान वाद आणि दंगलीसंदर्भात शिवसेनेची भूमिका नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. 1992 – 93 च्या दंगलीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब […]

    Read more