वीज संकट : महाराष्ट्रात फक्त 7 दिवसांचा उरलाय कोळशाचा साठा, देशभरात विजेच्या संकटात वाढ
सध्या महाराष्ट्रात वीज निर्मितीसाठी केवळ 7 दिवसांचा कोळशाचा साठा शिल्लक आहे. तर दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. देशाच्या गरजेच्या केवळ 35 टक्के कोळसा उपलब्ध आहे. […]