काँग्रेसने लखीमपुरच्या घटनेत स्वतःला वाहून जाऊ देऊ नये…!!; पत्रकार विनोद शर्मा यांचा सल्ला
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात सध्या लखीमपुर हिंसाचाराचा घटना गाजत असला तरी काँग्रेस पक्षाने मात्र त्या घटनेत स्वतःला वाहून जाऊ देऊ नये, असा परखड […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात सध्या लखीमपुर हिंसाचाराचा घटना गाजत असला तरी काँग्रेस पक्षाने मात्र त्या घटनेत स्वतःला वाहून जाऊ देऊ नये, असा परखड […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील घटनेवरून कॉँग्रेसने राजकारण सुरू केले आहे. अनेक नेते याठिकाणी भेट देत आहेत. मात्र, राजस्थानात एका […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विरोधकांच्या ऐक्यावर अचूक राजकीय भाष्य केले आहे. पश्चिम […]
विशेष प्रतिनिधी पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीत भाजप जबरदस्त कामगिरी करणार असल्याचा अंदाज एबीपी- सी व्होटरच्या सर्व्हेत स्पष्ट झाले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी प्रकरणात राजकारण करत राज्यातील आपली पाळेमुळे रोवण्याचा प्रयत्न कॉँग्रेस करत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, निवडणूक […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आता तर सिद्धूदेखील पळून गेलाय असे म्हणत एमआयएमआयचे असुद्दीन ओवेसी यांनी र्कांग्रेसला टोला मारला आहे. ज्यांना हे लोक प्रदेशाध्यक्ष बनवतात […]
प्रतिनिधी सोलापूर : महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सोलापूर दौरा केला. या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला संबोधित करताना […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभेच्या आणि विधानसभेच्या 60 हून अधिक जागांसाठी 30 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुका होत आहेत. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने स्टार कॅम्पेनरची यादी जाहीर केली […]
विशेष प्रतिनिधी वायनाड – काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. काँग्रेससाठी व्हीआयपी असलेल्या मतदारसंघात पक्षाला चांगलेच हादरे बसू लागले आहेत.Congress shatters in […]
विशेष प्रतिनिधी वायनाड : केरळच्या वायनाडमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसला असून, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष पी. व्ही. बालचंद्रन यांनी मंगळवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. बहुसंख्याक व […]
विशेष प्रतिनिधी लखीमपूर खीरी : लखीमपूर खीरी हिंसाचारातील धक्कादायक खुलासा समोर आला आहे. जखमी पोलिसांच्या समोरच शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या गाड्यांच्या ताफ्यात काँग्रेसचे माजी खासदार अखिलेश दास […]
विशेष प्रतिनिधी वेंगुला : कोकणवरील वर्चस्व नारायण राणे यांनी पुन्हा एकदा सिध्द केले आहे. वेंगुर्ला नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने काँग्रेस- राष्ट्रवादी- शिवसेना […]
वृत्तसंस्था सीतापुर : तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकदलाचे नेत्यांना उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारने लखीमपुरला जाऊ दिले, पण काँग्रेस नेत्यांविषयी भेदभाव केला, असा आरोप काँग्रेसचे नेते […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी हिंसाचाराच्या घटनेवरून आज सकाळपासूनच लक्ष सीतापूरकडे वळले होते. त्यात काँग्रेसचे कार्यकर्ते आघाडीवर होते. कारण काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाबमध्ये कॉग्रेसला आगामी निवडणुकीत ११७ पैकी १५ जागाही मिळणार नाही. कॅ.अमरिंदर सिंग हे सैनिक आहेत. ते हरणार नाहीत, असा विश्वास […]
कॉँग्रेस नेतृत्व काही फायद्यासाठी राष्ट्रीय हितसंबंधांशी तडजोड करत आहे. काही लोकांच्या राजकीय फायद्यासाठी काँग्रेस राष्ट्रीय हितांशी तडजोड करत आहे, हे अत्यंत दुदैर्वी आहे. भाजपसाठी राष्ट्रीय […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडे काँग्रेस हायकमांडने अत्यंत महत्वाची नवी जबाबदारी सोपवली आहे. त्यांना उत्तर प्रदेश काँग्रेसचे केंद्रीय वरिष्ठ निरीक्षक नेमण्यात […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रीय पातळीवरचा प्रमुख पक्ष काँग्रेसला गेल्या काही वर्षापासून अध्यक्ष नाही. या बद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चिंता व्यक्त केली आहे.दरम्यान, […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारच्या विरोधात शिवसेना आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. राष्ट्रवादीचे मंत्री आपल्या आमदारांना बळ देण्यासाठी भरपूर प्रयत्न […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत माझ्याशी खुल्या मनाने बोलले. ही मैत्री आणि विश्वासच हा लोकशाहीचा सर्वात मोठा विजय आहे, अशा शब्दांत […]
विशेष प्रतिनिधी मुंबई: कॉँग्रेसमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राहूल गांधी यांचा पुळका आलेल्या शिवसेनेने कॉँग्रेसच्या जुन्या जाणत्या नेत्यांवर शरसंधान केले आहे. काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी काँग्रेस हायकमांडवर आणि काँग्रेस नेत्यांवर तोफा डागण्याची तीव्रता वाढल्यानंतर काँग्रेस हायकमांडने देखील त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे […]
वृत्तसंस्था चंडीगड : काँग्रेस नेतृत्व जसे आपल्याशी डबल गेम खेळले आहे, तसेच प्रत्युत्तर कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या परिवाराने काँग्रेस नेतृत्वस द्यायचे ठरवले आहे कॅप्टन साहेब यांच्या […]
गोव्यात माजी मुख्यमंत्री लुईजिनो फालेरो यांनी तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश करताना एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे, मी काँग्रेस परिवार एकत्र करण्यासाठी मूळ काँग्रेस सोडून तृणमूल […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम्ही “जी हुजूर 23” नाही, अशा कठोर शब्दांत काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिबल यांनी काँग्रेस हायकमांडला आज सुनावून घेतले.पंजाब मध्ये काँग्रेस […]