फारुख अब्दुल्लांचा काँग्रेसला सल्ला, म्हणाले- गटतट दूर झाले नाही, तर राजस्थान हातातून जाईल
प्रतिनिधी जयपूर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले- देशातील परिस्थितीमुळे सर्व वर्ग त्रस्त आहेत. आपल्या देशात […]