• Download App
    congress | The Focus India

    congress

    BJP Congress : भाजपने म्हटले- राहुल यांची देशात गृहयुद्ध घडवण्याची योजना; काँग्रेसशी संबंधित X खात्यांचे लोकेशन पाकिस्तान-बांगलादेशात

    भाजपने गुरुवारी आरोप केला की, काँग्रेस परदेशी सोशल मीडिया खात्यांद्वारे भारतात गृहयुद्ध भडकावण्याचा कट रचत आहे. ही खाती पाकिस्तान, बांगलादेश, मलेशिया, सिंगापूर आणि अमेरिकेसह इतर देशांमधून चालवली जात आहेत. राहुल गांधी आणि डाव्या नेत्यांच्या सांगण्यावरून भारताची प्रतिमा खराब केली जात आहे.

    Read more

    Karnataka : कर्नाटक CM वादात सोशल मीडिया वॉर; शिवकुमार म्हणाले- शब्द जगातील सर्वात मोठी शक्ती, सिद्धरामय्यांचे उत्तर- याहून जास्त शक्ती कामात

    कर्नाटकात मुख्यमंत्री बदलण्याच्या अटकळांदरम्यान, गुरुवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आहे. गुरुवारी सकाळी शिवकुमार यांनी X वर आपला फोटो पोस्ट केला आणि लिहिले- वर्ड पॉवर इज वर्ल्ड पॉवर (Word Power is World Power) म्हणजे आपले शब्द (वचन) ही जगातील सर्वात मोठी शक्ती आहे.

    Read more

    Karnataka CM :कर्नाटक CM बदलण्याच्या चर्चा, शिवकुमार म्हणाले- हा गुप्त करार; CM सिद्धरामय्या म्हणाले- हाय कमांडने अंतिम निर्णय घ्यावा

    कर्नाटकात मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेवर मंगळवारी एकाच दिवशी काँग्रेस अध्यक्ष, कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची विधाने आली. उपमुख्यमंत्री आणि कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार म्हणाले- मी मुख्यमंत्री बदलावर सार्वजनिकरित्या काहीही बोलणार नाही, हा आमच्या 4-5 लोकांच्या मधला गुप्त करार आहे.

    Read more

    Chandrashekhar Bawankule, : चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले- 2047 पर्यंत काँग्रेसला सत्ता नाही, काँग्रेस नेत्यांमध्ये परस्पर संवाद कमी, व्हिजनही नाही

    राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला असून सर्वच पक्षांनी जोरदार प्रचारयात्रा, सभा आणि शक्तीप्रदर्शनाला वेग दिला आहे. अशातच आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाशिममध्ये काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. निवडणूक प्रचारासाठी मालेगाव शहरात आलेल्या बावनकुळे यांनी काँग्रेसचे नेतृत्व, अंतर्गत भांडणं आणि विकासाच्या अजेंड्यावर प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडीवरही टीकेची झोड उठवली.

    Read more

    Tamil Nadu : तामिळनाडू विधानसभा निवडणूक, काँग्रेसने जागावाटपासाठी समिती स्थापन केली; द्रमुकसोबत निवडणूक लढवणार

    २०२६च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाने त्यांच्या मित्रपक्ष द्रमुकसोबत जागावाटपाची औपचारिक वाटाघाटी करण्यासाठी पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निर्देशानुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे आणि ती दोन्ही पक्षांमध्ये युतीच्या आराखड्यांबाबत चर्चा करेल.

    Read more

    Chandrashekhar Bawankule : काँग्रेसची अवस्था चिंताजनक, पक्ष कोसळतोय; उबाठाला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, जनता आमच्या मागे- चंद्रशेखर बावनकुळे

    काँग्रेसमध्ये कुणीही- कुणाला सहन करायला तयार नाही.त्यामुळे काँग्रेस पक्ष रोज कमजोर होत आहे, त्यांचे कार्यकर्ते रोज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. नेत्यांमध्ये समन्वय दिसून येत नाही. असमन्वय असल्याने नेत्यांना कार्यकर्त्यांना सांभाळायला कुणी तयार नाही. त्यामुळे अस्वस्थ कार्यकर्ते रोज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, असे भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. यशोमती ठाकूर या यातूनच अस्वस्थ होत बोलल्या असतील असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

    Read more

    Sharad Pawar : मतदार यादीच्या घोळावर एकत्र येता, मग निवडणुकीत मनसे का नको? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेस नेत्यांना थेट सवाल

    मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीतील जागावाटपाच्या चर्चेला राष्ट्रवादी (श. प.) पक्षाच्या शनिवारच्या बैठकीतून अधिकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व घटक पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढवावी, अशी तीव्र भावना कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख शरद पवार यांच्यासमोर व्यक्त केली.

    Read more

    मनसेला स्वीकारण्यासाठी काँग्रेसवर दबाव; त्या पक्षाचे “स्वबळ” खच्ची करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी पवार आणि राऊतांचा डाव!!

    मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत मनसेला स्वीकारण्यासाठी काँग्रेसवर दबाव; त्या पक्षाचे “स्वबळ” खच्ची करण्यासाठी शरद पवार आणि संजय राऊत यांनी वेगवेगळे महाराजांनी खेळला डाव!!, असे राजकारण आज मुंबईत दिसून आले.

    Read more

    DK Shivakumar : डीके शिवकुमार म्हणाले गटबाजी माझ्या रक्तात नाही; हायकमांड जे सांगेल ते करतो, सर्वांना मंत्रिपद हवे

    कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दलच्या शक्यता फेटाळून लावल्या. शिवकुमार यांनी शुक्रवारी एक्स वर पोस्ट केले की मुख्यमंत्री सिद्धरामय्या त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील. मी त्यांना शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री आणि मी दोघांनीही वारंवार सांगितले आहे की आम्ही हाय कमांडचे पालन करतो.

    Read more

    काँग्रेसच्या पायात मनसेचा खोडा; शरद पवारांचा डाव काँग्रेसने बरोबर ओळखला!!

    काँग्रेसच्या पायात मनसेचा खोडा; शरद पवारांचा डाव काँग्रेसने बरोबर ओळखला!!, हे राजकीय चित्र मुंबईतून आज समोर आले.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मुंबई प्रदेश काँग्रेसने महापालिका निवडणुका स्वबळावर लढवायची घोषणा केली,

    Read more

    Rahul Gandhi : 272 निवृत्त न्यायाधीश-नोकरशहांचे राहुल गांधींना पत्र, म्हटले- काँग्रेस ECची प्रतिमा मलिन करत आहे

    देशभरातील २७२ निवृत्त न्यायाधीश आणि नोकरशहांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर कडक टीका करणारे एक खुले पत्र जारी केले आहे. यामध्ये १६ माजी न्यायाधीश, १२३ निवृत्त नोकरशह (१४ माजी राजदूतांसह) आणि १३३ निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

    Read more

    Robert Vadra : रॉबर्ट वाड्रा म्हणाले- बिहारमध्ये पुन्हा निवडणूक झाली पाहिजे; जनता निकालांवर खूश नाही

    बिहारमधील जनता निवडणूक निकालांवर नाराज आहे. जे काही झाले ते निवडणूक आयोगामुळेच झाले. हे निकाल निवडणूक आयोगाच्या मदतीने आले आहेत आणि त्यांच्याशी कोणीही सहमत नाही. बिहारमध्ये पुन्हा निवडणूक झाली पाहिजे.

    Read more

    Prithviraj Chavan : बिहार निवडणुकीवर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया, कॉंग्रेसने आत्मपरीक्षण करणे गरजेचे, जागावाटपात उदारमतवादी भूमिका घ्यायला हवी होती

    बिहार निवडणुकीच्या निकालांवर देशभरात चर्चा सुरू असताना, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या अंतर्गत गोंधळ, चुकीचे अंदाज आणि अपयशी रणनीतीवर थेट बोट ठेवले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना चव्हाण यांनी पक्षाला आरसा दाखवणारे वक्तव्य केले असून, त्यांनी काँग्रेसच्या सल्लागारांच्या निर्णयक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

    Read more

    Congress Bihar : बिहारच्या पराभवानंतर खरगेंच्या घरी बैठक; राहुल गांधीही उपस्थित; काँग्रेसने म्हटले- निवडणुकीत हेराफेरी झाली, दोन आठवड्यांत पुरावे देऊ

    बिहार निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर, काँग्रेस पक्षाने शनिवारी दिल्लीत पहिली आढावा बैठक घेतली. ही बैठक पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली, जिथे राहुल गांधी, केसी वेणुगोपाल आणि अजय माकन उपस्थित होते.

    Read more

    Sharad Pawar Group : भाजपला फायदा करून देण्याची ‘सुपारी’ घेतली का? काँग्रेसच्या ‘स्वबळा’च्या भूमिकेवर शरद पवार गटाचा सवाल

    आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीमध्ये अचानक मोठा अडथळा निर्माण झाला आहे. मुंबई काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथाला आणि अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी निवडणूक स्वबळावर लढवण्याची एकतर्फी घोषणा करून महाविकास आघाडीतील समन्वयाचा भंग केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मुंबईतील राजकीय समीकरणे अनपेक्षितपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, याचा थेट फायदा भाजपला होईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. शरदचंद्र पवार प्रदेश प्रवक्ते आणि युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी काँग्रेसच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

    Read more

    Nitesh Rane : नीतेश राणेंचा काँग्रेस, मनसेला टोला, म्हणाले- काँग्रेस अन् मनसे एकमेकांचा दर्जा ठरवत आहेत, आपण लांबूनच हसलेले बरे

    भाजप आमदार तथा मंत्री नीतेश राणे यांनी मनसेवर टीका करत मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या काँग्रेसला खोचक टोला हाणला आहे. काँग्रेस व मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागलेत. त्यामुळे आपण लांबूनच हसलेले बरे, असे ते म्हणालेत. काँग्रेसची बीएमसी स्वबळावर लढवण्याची भूमिका पोकळ असल्याचेही ते म्हणालेत.

    Read more

    किशोरी पेडणेकर म्हणाल्या- काँग्रेसने बिहारमधील ऱ्हासातून बोध घ्यावा, स्वबळाचा निर्णय योग्य की अयोग्य लवकरच कळेल

    काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

    Read more

    Modi : बिहार दिग्विजयानंतर मोदी म्हणाले- काँग्रेस आता मुस्लिम लीग माओवादी पार्टी; बिहारने बंगालविजयाचा मार्ग मोकळा केला

    शुक्रवारी संध्याकाळी, बिहारमध्ये एनडीएच्या विजयावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, बिहारच्या लोकांनी खळबळ उडवून दिली आहे. आता कट्टा सरकार कधीही परत येणार नाही. त्यांनी छठी मैय्याचा जय जयकारही केला. ते म्हणाले की, जे लोक छठपूजेला नाटक म्हणू शकतात, ते बिहारचा आदर कसा करतील.

    Read more

    Fadnavis : बिहारचा निकाल काँग्रेसच्या विषारी प्रचाराला जनतेचे उत्तर; मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला- काँग्रेस पक्ष MIMच्याही खाली गेला

    बिहारच्या निवडणुकीत भाजप व एनडीए आघाडीवर असून जवळपास विजय हा निश्चितच झाल्याचे दिसत आहे. यावर प्रतिक्रिया देताना कॉंग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी देशात जो विषारी प्रचार चालवला आहे, त्याला जनतेने उत्तर दिल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस हे राजधानी दिल्ली येथे असून पत्रकारांशी संवाद साधताना बिहार निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे.

    Read more

    Bihar election : द फोकस एक्सप्लेनर : SIRमध्ये वेळ वाया गेला, तेजस्वी यांचा ‘मुख्यमंत्री चेहरा’ही अपयशी ठरला, अशाप्रकारे फ्लॉप ठरली महाआघाडी

    बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. एनडीएने २०२ जागांसह प्रचंड विजय मिळवला आहे. महाआघाडी ३५ जागांवर आली आहे. यावेळी बिहारमध्ये महाआघाडीला मोठा धक्का बसला आणि राजद-काँग्रेस युतीने २०१० नंतरची सर्वात वाईट कामगिरी नोंदवली. यामागील पाच प्रमुख कारणे कोणती होती? समजून घेऊया.

    Read more

    MNS Balasaheb Thorat : मनसेसोबत आघाडी करण्यास काँग्रेसचा ठाम नकार; बाळासाहेब थोरात यांचा खुलासा

    आगामी मुंबई महापालिका तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अशातच काँग्रेसकडून मोठा राजकीय संदेश देण्यात आला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर, आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही स्पष्ट भूमिका मांडली आहे. काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जाणार नाही, असे थोरात यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे मनसेसोबत संभाव्य आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम लागल्याचं स्पष्ट दिसत आहे.

    Read more

    Shashi Tharoor : शशी थरूर म्हणाले- अडवाणींना एकाच घटनेपुरते मर्यादित ठेवणे योग्य नाही, काँग्रेसने म्हटले- ते नेहमीच वैयक्तिक मते मांडतात; पक्ष असहमत

    काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केलेल्या विधानापासून काँग्रेस पक्षाने स्वतःला दूर ठेवले आहे. ज्यांनी म्हटले होते की, लालकृष्ण अडवाणी यांचे मूल्यांकन एकाच घटनेपुरते (१९९० ची रथयात्रा) मर्यादित ठेवणे योग्य नाही.

    Read more

    Sharad Pawar : मनसेला आघाडीत घेण्यास पवारांची अनुकूल भूमिका, काँग्रेस पक्षाच्या राज्यातील नेत्यांना फटकारले

    मनसेला मविआत घेण्याविषयी काँग्रेसने टोकाची भूमिका घेऊ नये, अशा शब्दांत शरद पवारांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना फटकारले आहे. मनसेला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सोबत घेण्याविषयी शरद पवार अनुकूल असल्याचे संकेत त्यांनी यातून दिले आहेत.

    Read more

    पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात थेट पंतप्रधान मोदींना घेरायची काँग्रेसची तयारी, राहुल गांधींपाठोपाठ काँग्रेसच्या दलित खासदाराचाही पाठपुरावा

    पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अडचणीत आणण्याबरोबरच राज्यातले फडणवीस सरकार आणि केंद्रातले मोदी सरकार यांना घेरायची तयारी काँग्रेसने केली. राहुल गांधींनी हा मुद्दा उचलून मोदींना टार्गेट केले. त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसच्या दलित खासदाराने पंतप्रधान मोदींना पत्र पाठवून महार वतनाची मूळ जमीन परत करायची आग्रही मागणी केली. त्यामुळे काँग्रेसने हा मुद्दा महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत तापवायचा डाव खेळल्याचे स्पष्ट झाले.

    Read more

    PM Modi, : पीएम मोदी म्हणाले- जंगलराजमध्ये जास्त पगार म्हणजे आरजेडीसाठी जास्त खंडणी; तेजस्वी यांनी बंदुकीच्या धाकावर CM पद मिळवले

    रविवारी पंतप्रधान मोदींनी भोजपूर आणि नवादा येथे जाहीर सभा घेतल्या. त्यांनी त्यांच्या सभांमध्ये काँग्रेस आणि राजदवर निशाणा साधला. त्यांनी असाही दावा केला की, काँग्रेस आणि राजदमधील संबंध बिघडले आहेत आणि निवडणुकीनंतर ते एकमेकांशी लढतील.

    Read more