WATCH : ममतांचा गड पाडण्यासाठी भाजपने उभे केलेले हे लक्षणीय उमेदवार..
West Bengal Election | पश्चिम बंगालमध्ये निवडणुच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप किंवा ममता दीदी विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी अशी थेट लढत […]
West Bengal Election | पश्चिम बंगालमध्ये निवडणुच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप किंवा ममता दीदी विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी अशी थेट लढत […]
विशेष प्रतिनिधी कोलकता : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. भाजप समर्थकांना ममता प्रचारसभेत धमकावत असल्याचा आरोप करण्यात आला […]
संज्यासारखे भिकार मर्दानगीची वार्ता करतात यासारखं हास्यास्पद काही नाही. ज्यांनी आयुष्य एका खोलीत बसून काढलं तो मैदानात लढण्याची वार्ता करतो, मैदानात आल्यावर कळेल संज्याला नागडं […]
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डाव्या पक्षांविरुध्द आंदोलन उभारल्याने सिंगूरपासूनच त्यांचा विजयरथ सुरू झाला होता. मात्र आता सिंगूरमध्येच ममता बॅनर्जी यांना घेरण्याची तयारी भारतीय […]
वृत्तसंस्था अंबाला : शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील स्थानिक निवडणूकांमध्ये भाजपला पराभूत करण्याच्या जिद्दीने काँग्रेसने कोणाला निवडून आणलेय पाहा… जेसिका लाल हत्या प्रकरणातील आरोपी मनू शर्माची […]
ठाकरे – पवार सरकारची दडपशाही,५० कार्यकर्त्यांना पोलीसांनी गाडीत कोंबले विशेष प्रतिनिधी नागपूर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष मेहबुब शेख यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये म्हटले आहे की काश्मिरी ‘केसर’ ने जीआय टॅग (भौगोलिक निर्देशक) मिळवून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विशेष […]
ज्यांच्या बद्दल तक्रारी असतील पुरावे असतील त्यांची ईडीकडून चौकशी होते. मात्र आपण काही केले नाही तर घाबरण्याचे कारण काय? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस […]
एकेकाळी सातत्याने पूर येणारे राज्य म्हणून लौकिक असलेल्या मणिपूरमध्ये आता विकासकामांचा पूर आला आहे. राज्यातील सर्व दहशतवादी संघटनांनी आत्मसमर्पण केल्याने हिंसाचार कमी झाला आहे. त्यामुळे […]
विशेष प्रतिनिधी मुंबईः राजकारणात समोरासमोर लढायचं असतं. घरातल्या मुलांवर, महिलांवर हल्ले करणे म्हणजे नामर्दपणा असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. आता यांच्यावर भाजपनं पलटवार […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही महिन्यांपूर्वी अयोध्येत रामंदिराच्या भूमिपूजन झाले होते. त्यानंतर मंदिर बांधकामाच्या हालचाली वेगाने सूरु झाल्या आहेत. विशेष प्रतिनिधी लखनौ : अयोध्येमध्ये […]
विशेष प्रतिनिधी कोलकाता :भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. गांगुलीने पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप […]
विशेष प्रतिनिधी इटानगर : अरुणाचल प्रदेशात जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने अक्षरशः एकतर्फी विजय मिळविला जिल्हा परिषदांमध्ये २३७ जागांपैकी १८५, तर ग्रामपंचायतींमध्ये ८१०० जागांपैकी […]
राहुल गांधी यांना भेंडी कोठे येते हे तरी माहित आहे का? बटाटा जमिनीच्या खाली येतो का वरती हे त्यांना माहित नाही. त्यांचा शेती आणि शेतकऱ्यांशी […]
ईशान्येकडील राज्यांत गेल्या अनेक वर्षांत विकासाची प्रक्रिया थांबली होती. भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे नवे पर्व सुरू केले असल्याचे केंद्रीय गृह […]
दोन वर्षांपूर्वी पंजाबमधील तरणतारण जिल्ह्यातील मृत शेतकऱ्याचा फोटो दिल्लीतील आंदोलनाचा असल्याचे भासवून सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. यातून आंदोलन भडकाविण्याचा प्रयत्न अखिल भारतीय किसान […]
विशेष प्रतिनिधी चेन्नई: केंद्राच्या कृषी कायद्यांना कमल हसनने पाठिंबा दिला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या त्याचा शिलेदार भाजपच्या गोटात दाखल झाला. अरुणाचालम, असे त्या शिलेदाराचे नाव […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील जिल्हा विकास परिषदेच्या (डिसीसी) निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 75 जागा जिंकल्या असून तो सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. […]
योगायोगाने तरूण चुग यांना हैदराबाद महापालिका आणि डीडीसी निवडणुकांचे काम एका पाठोपाठ करण्याची संधी मिळाली. हैदराबादच्या निवडणुकीतील कामाचा अनुभव त्यांना नक्कीच उपयोगी ठरला. विशेष प्रतिनिधी […]
जम्मू – काश्मीरमध्ये भाजपला ६ – ६.२५ लाख मते मिळाली आहेत. याचा अर्थ जनतेने ३७०, ३५ ए हटविण्यावर आणि सीएए लागू करण्यावर थंम्पिग बहुमताने शिक्कामोर्तब […]
दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत असले तरी अनेक शेतकऱ्यांना हे आंदोलन पसंत नाही. अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेऊन कृषी कायद्यात […]
राज्यातील दहा आमदारांसह ४७ नेत्यांनी दोनच दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला होता. त्यातच आज पुन्हा […]
मतभेदांच्या नावाखाली गेल्या शतकात खूप कालापव्यय झाला. आता देश प्रगतिपथावर असून धमार्मुळे कोणीही विकासापासून वंचित राहणार नाही. प्रगतीसाठी आणि स्वप्नपूर्तीसाठी सर्वांना समान संधी मिळेल, अशी […]
राजू शेट्टी हे शरद जोशी यांच्या विचारावर चालत असते तर त्यांनी कृषी कायद्यांना कधी विरोध केलाच नसता. मात्र, आता राजू शेट्टी यांनी हे सर्व विचार […]
२४३ जागांच्या जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भाजपने एकहाती कमळ चिन्हावर ७० जागा जिंकून डीडीसी मध्ये सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडून येण्याचा मान मिळविला आहे. विशेष प्रतिनिधी […]