राजकीय अस्मितेचा धंदा शिवसेनेने बंद करावा , सीएए, एनआरसीबाबत भूमिका स्पष्ट करावी; भाजप नेते आशिष शेलार यांची मागणी
वृत्तसंस्था मुंबई : परप्रांतियांची नोंद ठेवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य असंवेनशील आहे. प्रत्येक विषयावर राजकीय अस्मितेचा धंदा शिवसेनेने सुरु केला आहे, अशी टीका भाजप नेते आमदार […]