अटक केल्याचा राग बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबियांना राहिला नाही,यांनाच का ? छगन भुजबळ यांचा शिवसेना आमदाराला सवाल
विशेष प्रतिनिधी नाशिक : बाळासाहेब ठाकरे यांना अटक केल्याचा राग त्यांच्या कुटुंबियांना राहिला नाही,यांनाच का ? असा सवाल नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.शिवसेनेचे […]