• Download App
    agriculture | The Focus India

    agriculture

    Agriculture : शेतकऱ्यांच्या सर्वात मोठ्या मागणीवर कृषिमंत्र्यांचं संसदेत उत्तर, म्हणाले

    MSP चा फॉर्म्युला सांगितला; जाणून घ्या, कर्जमाफीवर काय सांगितले? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Agriculture शेतकऱ्यांच्या दिल्ली मोर्चाच्या घोषणेदरम्यान केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी […]

    Read more

    Union Cabinet : केंद्रीय मंत्रिमंडळाचे निर्णय : कृषी योजनांसाठी ₹1.01 लाख कोटी जारी, रेल्वे कर्मचाऱ्यांना 2029 कोटी रुपयांचा बोनस

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : Union Cabinet गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ( Union Cabinet ) रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 2029 कोटी रुपयांचा प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस मंजूर करण्यात आला. […]

    Read more

    राज्यातील कृषी क्षेत्रासाठी ऐतिहासिक घोषणा, शेतकर्‍यांना दिवसा वीज; तब्बल 40,000 कोटींची गुंतवणूक

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासाठी 7 मार्च हा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. सुमारे 9000 मे. वॉट सौरऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र (लेटर ऑफ अवॉर्ड) काल […]

    Read more

    अखेर नाशिकच्या दारणा धरणातून जायकवाडीला सोडले पाणी; मराठवाड्यात 2 लाख हेक्टर शेतीला होणार लाभ

    विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : समन्यायी पाणी वाटप तत्त्वानुसार गोदावरीच्या ऊर्ध्व खोऱ्यातील धरणांमधून जायकवाडी धरणात त्वरित पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने शुक्रवारी […]

    Read more

    खताची तक्रार करण्यासाठी व्हाट्सअप क्रमांक सुरू करा, धनंजय मुंडे यांचे कृषी विभागाला निर्देश

    विशेष प्रतिनिधी मुंबई : खत विक्रेते शेतक-यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यासंदर्भात सक्ती करतात किंवा अनधिकृत खते विकुन फसवणुक करतात. शेतकरी गरजेपोटी अशी सक्ती मान्य करतात. […]

    Read more

    केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातही दिव्यांग पदोन्नती 4 % आरक्षण लागू; सौर कृषी वाहिनी योजना 2 राबविणार

    प्रतिनिधी मुंबई : राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण धोरण लागू करणार. दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी ४ टक्के आरक्षण लागू कर करण्याचा निर्णय शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाने […]

    Read more

    सलमान रश्दींच्या हल्लेखोराला बक्षीस : इराणच्या फाउंडेशनने दिली शेतीसाठी जमीन, गतवर्षी केला होता लेखकावर हल्ला

    वृत्तसंस्था तेहरान : गतवर्षी ऑगस्टमध्ये अमेरिकेतील प्रसिद्ध लेखक सलमान रश्दींवर हल्ला करणा हदी मातार याला इराणमधील फाउंडेशनने बक्षीस दिले आहे. या फाउंडेशनने म्हटले आहे की, […]

    Read more

    शंखी गोगलगाय प्रादुर्भावावर अभ्यास समिती, सोयाबीनचे झालेले नुकसान पंतप्रधान पीक विम्याच्या नियमात बसवणार, कृषिमंत्री अब्दुल सत्तार

    प्रतिनिधी लातूर : शंखी गोगलगाय अंकुर फुटल्यापासून एक फुटापर्यंतच्या वाढीपर्यंतचे सोयाबीन पीक नष्ट करते यावर कीटकनाशक फवारले तर पक्षाच्या जीवासाठी धोक्याचे आहे. त्यामुळे यावर अभ्यास […]

    Read more

    डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य देश उभारणीत महत्वपूर्ण – शरद पवार

    डॉ बाबासाहेब आंबेडकर देशात जन्मास आले हे आपले भाग्य आहे, त्यांची दूरदृष्टी, कृर्तत्व, उपयाेगितता देशाच्या उभारणीत महत्वपूर्ण असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद […]

    Read more

    कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे होते, रद्द करणे मोठी चूक: सर्वोच्च न्यायलयाचा समितीचा निष्कर्ष

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारचे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे होते, ते रद्द करणे मोठी चूक होती, असा निष्कर्ष सर्वोच्च न्यायलयाचा आदेशानुसार स्थापन केलेल्या समितीने […]

    Read more

    दिल्ली सरकार नागरी शेतीचा मेगा प्लॅन सुरू करणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली राज्य सरकार शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी मोहीम राबवणार आहे. मोठ्या मोहिमेचा एक भाग म्हणून लोकांना भाज्या घरी वाढवण्यास प्रोत्साहित केले […]

    Read more

    शेतीला आधुनिक करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव तरतुदी, पंतप्रधानांची माहिती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतीला आधुनिक बनविण्याच्या दृष्टीने केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्यात आल्या असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी विषयावरील वेबिनारमध्ये बोलताना […]

    Read more

    कॉँग्रेस कार्यकर्ते भाजप कार्यालयासमोर आल्यास झोडपून काढू, माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी अमरावती : काँग्रेस कार्यकर्ते भाजप कार्यालयासमोर आल्यास त्यांना झोडून काढू असा इशारा भाजप नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे. बोंडे […]

    Read more

    कृषिमंत्र्यांकडूनच पंतप्रधानांच्या माफीचा अपमान; कृषी कायदे परत आणण्याच्या कथित विधानावरून राहुल गांधींचे टीकास्त्र

    प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकार कृषी कायदे पुन्हा आणू शकते, असे विधान केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांनी दिल्या आहेत. […]

    Read more

    कृषि कायदे रद्द झाल्याने प्रोत्साहन, आसाममधील संघटना सीएएविरोधी आंदोलन पुन्हा तीव्र करणार

    विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळित राहावी यासाठी तीन नवे कृषि कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यामुळे […]

    Read more

    कृषि कायदे रद्द केल्याने झळाळून उठली पंतप्रधानांची प्रतिमा, मोदीच खरे शेतकरी समर्थक असल्याचे सर्व्हेक्षणात नागरिकांनी केले व्यक्त

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तीन नवे कृषि कायदे रद्द केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा झळाळून उठली आहे. मोदी हेच खरे शेतकरी समर्थक असल्याचे […]

    Read more

    शीख, हिंदूंमध्ये हिंसाचार घडवण्याचा कट, पंतप्रधानांनी कृषी कायदे रद्द करून योजना उधळल्याने श्री अकाल तख्ताने मानले आभार

    विशेष प्रतिनिधी चंदीगड : तीन कृषी कायद्यांच्या विरोधासाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या आड शीख आणि भारत सरकारमधील संघर्ष पेटवण्याचा तसेच शीख व हिंदूंमध्ये हिंसाचार घडवण्याचा […]

    Read more

    WATCH : सुख, समृद्धी आणणारे कृषी कायदे दुःखाने मागे चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : सुख आणि समृद्धी आणणारे कायदे खूप दुःखाने मागे घ्यावे लागले. पर्याय नाही म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे कायदे मागे घ्यावे […]

    Read more

    कृषी कायदे रद्द घेतलेत, आता सीएए – एनआरसी हे कायदे मागे घ्या; मौलाना अर्षद मदानींची मोदींकडे मागणी

    वृत्तसंस्था लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द केले. आता त्यापुढची मागणी उठली असून केंद्राने लागू केलेले नागरिकत्वाचा संदर्भातले कायदे सीएए आणि […]

    Read more

    कृषिमंत्री दादा भुसे म्हणाले- कायदे मागे घेण्याच्या निर्णयाचे स्वागत, पीक विमा योजनेतही अनेक बदल करण्याची गरज!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. गेल्या एक वर्षापासून शेतकरी संघर्ष करत […]

    Read more

    … अन्यथा कृषी कायदे आणि बीएसएफच्या अधिकाराची हद्द पंजाब विधानसभा रद्द करेल; मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा केंद्राला इशारा

    वृत्तसंस्था चंडीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू या दोन बलाढ्य नेतृत्व यांच्या राजकीय कैचीत अडकलेले पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत […]

    Read more

    शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईत विदर्भापेक्षा पश्चिम महाराष्ट्र, कोकणाला झुकते माप का ? ; माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई देताना विदर्भापेक्षा पश्चिम महाराष्ट्र, कोकणाला झुकते माप का ? दिले जात आहे, असा परखड सवाल माजी कृषिमंत्री अनिल […]

    Read more

    कृषी विषयाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात होणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई: शालेय अभ्यासक्रमात कृषी या विषयाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व […]

    Read more

    अकाली दलाच्या हटवादीपणाला नेते कंटाळले, कृषि विधेयकावरील भूमिकेवरून नाराज पाच नेत्यांनी भाजपामध्ये केला प्रवेश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील नव्या कृषि कायद्यांबाबत अकाली दलाने घेतलेल्या भूमिकेवरून आता शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांमध्येच नाराजी वाढू लागली आहे. अकाली दलाच्या हटवादीपणाला […]

    Read more

    नवी कृषि कायदे रद्द करण्याची नव्हे तर त्यात सुधारणा करण्याची गरज, शरद पवार यांच्या भूमिकेचे नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडून स्वागत

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवीन कृषि कायद्यांसंदर्भात व्यक्त केलेल्या भूमिकेचे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह […]

    Read more