• Download App
    agricultural | The Focus India

    agricultural

    तामिळनाडूत‘वक्फ’ने अख्ख्या गावावर सांगितला हक्क : ग्रामस्थांचा विरोध, शेतजमीन विकताना समोर आले प्रकरण

    वृत्तसंस्था चेन्नई : आर. रामकुमार तामिळनाडूत तिरुचिरापल्लीतील संपूर्ण तिरुचेंथुरई गावावर मुस्लिम वक्फ बोर्ड आपला मालकी हक्क दाखवत आहे. वस्तुत: तिरुचेंथुरई गावाचे राजगोपाल यांनी आपल्या मुलीच्या […]

    Read more

    केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय : अल्पमुदतीच्या कृषी कर्जांतर्गत शेतकऱ्यांना 4% व्याजाने कर्ज; ECLGS लाही मिळणार 50 हजार कोटी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. […]

    Read more

    वीज संकटावर मात करण्यासाठी महावितरणची इतर स्रोतांकडून वीज खरेदी, कृषिपंपांना ८ तास वीज देण्याचे प्रयत्न

    आधीच उन्हाचा कोप, त्यात कोळसा टंचाईमुळे विजेच्या वाढत्या मागणीएवढी वीज उपलब्ध होत नसल्याने तात्पुरते व आकस्मिक भारनियमन करावे लागत असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. परंतु भारनियमनाची […]

    Read more

    मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी कायदा विचाराधीन सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शेतकऱ्यांना आपला शेतमाल कुठेही विकण्याची मुभा असावी ही शासनाची भूमिका आहे. पण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतमाल खरेदी केला तर शेतकऱ्यांची फसवणूक […]

    Read more

    मोठा खुलासा : केंद्राच्या रद्द झालेल्या कृषी कायद्यांवर ८६% शेतकरी संघटना खुश होत्या, सर्वोच्च न्यायालयाच्या समितीच्या अहवालात दावा

    केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पॅनलने मोठा दावा केला आहे. पॅनेलच्या अहवालात म्हटले आहे की, 86% शेतकरी संघटना सरकारच्या कृषी कायद्यांवर खुश होत्या. […]

    Read more

    स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अडविला गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचा ताफा, कृषि पंपास १० तास वीज देण्याची मागणी

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : कृषी पंपास दिवसा १० तास वीज द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी करत असलेल्या आंदोलनाकडे महाविकास आघाडीचे सरकार […]

    Read more

    कृषी यांत्रिकीकरण उप अभियान ; ड्रोन खरेदीसाठी अनुदान मिळणार

    विशेष प्रतिनिधी पुणे : शेती क्षेत्रात ड्रोनच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण उप अभियान सुरू आहे. कृषी विज्ञान केंद्र, शेतकरी उत्पादन संस्था व कृषी विद्यापीठांना […]

    Read more

    शेतीपंपाचा वीजपुरवठा पूर्वसुचनेशिवाय खंडित करणे बेकायदा; वीज ग्राहक मंडळाचे अध्यक्ष प्रताप होगाडे

    विशेष प्रतिनिधी धुळे : पूर्वसूचनेशिवाय वीजपुरवठा खंडित करणे बेकायदा आहे, असे वीज ग्राहक मंडळाचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सांगितले. शेतकरी परिषदेनंतर ते बोलत होते.Illegal disconnection […]

    Read more

    कृषी कायद्यांविरोधातील आंदोलकांना परदेशातून मिळाला बक्कळ पैसा, कोण-कोणत्या देशांतून झाली फंडिंग? वाचा सविस्तर…

    केंद्राच्या तीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या आंदोलकांना परदेशी फंडिंगचा मोठा पाठिंबा मिळाला. अशा परकीय मदतीशिवाय कृषी कायद्याविरोधी आंदोलन फार काळ टिकले नसते. निदर्शनाच्या अखेरीस शेतकरी […]

    Read more

    पीएम केअर फंडात खूप पैसा पडून, मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करावी, संजय राऊत यांची मागणी

    शेतकऱ्यांच्या हट्टासमोर अखेर केंद्रातील मोदी सरकारला निर्णय बदलावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तीनही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतले. 18 मिनिटांच्या संबोधनात पंतप्रधानांनी ही […]

    Read more

    कृषि कायदे मागे घेतल्याने कृषि सुधारणांना मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाच्या समितीचे सदस्य अनिल घनवट यांची टीका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीचे सदस्य अनिल घनवट यांनी कृषि कायदे मागे घेण्याचा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. […]

    Read more

    आंदोलन शेतकऱ्यांचे, मोदींकडून कृषी कायदे रद्द; श्रेयात मात्र काँग्रेस पुढे; आज शेतकरी विजय दिवस!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश मधल्या शेतकऱ्यांनी गेले दीड वर्ष आंदोलन केले. त्या […]

    Read more

    कृषी कायदे रद्द; हे फक्त शेतकरी आंदोलकांचे यश, विरोधी पक्षांचे नव्हे; अण्णा हजारे यांचा टोला

    प्रतिनिधी अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कार्तिक पौर्णिमा गुरुनानक जयंती प्रकाश पर्व याचे निमित्त साधत तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. याबद्दल […]

    Read more

    कृषी कायदे रद्द; प्रियांका – टिकैत आक्रमक; पण पंजाब मधून कॅप्टन – सिद्धू – अकाल तख्त यांचे केंद्राबाबत अनुकूल सूर!!

    वृत्तसंस्था चंडीगढ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशाला संबोधित करत कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी याबाबत […]

    Read more

    WATCH: कृषी उत्पादनांना किमान आधारभूत किंमत द्यावी भारतीय किसान संघाचे सांगलीत आंदोलन

    विशेष प्रतिनिधी सांगली : कृषी उत्पादन खर्चावर आधारित किमान आधारभूत किंमत शेतकऱ्यांना मिळावी आणि कायदा करावा, या मागणीसाठी भारतीय किसान संघाने आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर […]

    Read more

    लडाखच्या जर्दाळूची पहिली खेप दुबईला रवाना; तब्बल ५० वर्षांनी निर्यात बंदी उठवली; उत्पादक सुखावले

    वृत्तसंस्था लडाख : लडाख हे जर्दाळूच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे. परंतु गेल्या ५० वर्षांपासून जर्दाळूवरील निर्यात बंदी केंद्रातील भाजप सरकारने उठविली आहे. त्यामुळे परिसरातील उत्पादक शेतकऱ्यांना […]

    Read more

    भारतीय कृषी क्षेत्राची निर्यातीतही घौडदौड, जगातील पहिल्या दहा कृषी उत्पन्न निर्यातदार देशांच्या यादीत स्थान

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय कृषी क्षेत्रानेही निर्यातीच्या क्षेत्रातही मोठी घौडदौड सुरू ठेवली आहे. कृषी उत्पन्न निर्यात करणाऱ्या जगातील पहिल्या दहा देशांत भारताचा समावेश […]

    Read more

    भारतीय शेती क्षेत्राची घोडदौड, तंत्रज्ञान पुरविल्यामुळे कृषि आणि कृषिपूरक क्षेत्रांच्या अर्थव्यवस्थेतील योगदानात २६.९ टक्याने वाढ

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या काळात भारतीय शेती क्षेत्राने देशाच्या अर्थव्यवस्थेला आधार दिला. मात्र, गेल्या सात वर्षांपासून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान पुरविल्यामुळे […]

    Read more

    आता अनिल परबही अडचणीत, लॉकडाऊनमध्ये शेतजमीनीवर उभारला रिसॉर्ट, कारवाई करण्याची भाजपाची राज्यपालांकडे मागणी

    लॉकडाऊनच्या काळात सामान्यांना गरजेच्या वस्तू मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागत असताना शिवसेनेचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी चक्क समुद्रकिनाऱ्यावर रिसॉर्ट उभा केला. अनधिकृतपणे उभारलेल्या या रिसॉर्टवर […]

    Read more

    कोरोनातही बळीराजांची चमकदार कामगिरी:२.७४ लाख कोटींची कृषी निर्यात; घसघशीत १८ टक्क्यांची वाढ

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटाही भारताच्या कृषी निर्यातीत कोणताच खंड पडलेला नाही.या उलट निर्यातीत 18 टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय अन्न आणि […]

    Read more