Aditya Thackeray ही कसली ऐतिहासिक गुंतवणूक फक्तं ११ विदेशी बाकी ४३ कंपन्या भारतीय, आदित्य ठाकरेंची दावोस दौऱ्यावर टीका
दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रात १५ लाख ७५ हजार कोटी रुपयांच्या विक्रमी गुंतवणुकीचे ६१ सामंजस्य करार झाले. यातून १६ लाख रोजगार निर्मिती होणार आहे.