मुख्यमंत्र्यांचे ‘संकट पर्यटन’, कोकणवासीयांना ‘आश्वासना’चा लाभ
तौक्ते चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला झोडपल्याने नारळी-पोफळी, आंबा, काजुच्या बागांचे आतोनात नुकसान झाले आहे. गेल्यावर्षीही निसर्ग चक्रीवादळाने कोकणपट्टीत थैमान घातले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे-अजित पवार सरकारने […]