आत्मनिर्भर भारत चीनी कंपन्यांना देणार ५० हजार कोटींचा फटका, देशांतर्गत उद्योगांच्या हातात येणार दोन लाख कोटी रुपये
प्रत्येक क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी जनतेने व्यापक मोहिमेत सहभाग घ्यावा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला भारतीय नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सणासुदीच्या काळात […]