• Download App
    कोरोना विषाणू | The Focus India

    कोरोना विषाणू

    कोरोनाचे पाच रुग्ण झाले बरे पुणेकरांसाठी गुढी पाडवा घेऊन आला

    आनंदाचा पाडवा : महापालिकेसह नायडू रुग्णालयातील डॉक्टरांना आले यश विशेष प्रतिनिधी पुणे : जगभर कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मध्यरात्री पासून […]

    Read more

    पंतप्रधानांनी उध्दव ठाकरे यांना समजावून दिले कोरोनाचे गांभिर्य

    पंतप्रधानांनी उध्दव ठाकरे यांना कोरोना व्हायरसमुळे युरोपमध्ये उद्भवलेल्या संकटाची कल्पना दिली. तशीच परिस्थिती भारतात होऊ नये यासाठी काळजीपूर्वक पावले उचलली जात असल्याचे सांगितले. फेसबुक लाईव्ह […]

    Read more

    पंतप्रधानांनी उध्दव ठाकरे यांना समजावून दिले कोरोनाचे गांभिर्य

    पंतप्रधानांनी उध्दव ठाकरे यांना कोरोना व्हायरसमुळे युरोपमध्ये उद्भवलेल्या संकटाची कल्पना दिली. तशीच परिस्थिती भारतात होऊ नये यासाठी काळजीपूर्वक पावले उचलली जात असल्याचे सांगितले. फेसबुक लाईव्ह […]

    Read more

    पंतप्रधान करणार ‘मन की बात’ आठवड्यात दुसऱ्यांदा

    आज संध्याकाळी आठ वाजता  देशवासियांमध्ये उत्सुकता आणि चिंताही  विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी (मंगळवार, ता. 24) देशाला संबोधित करणार आहेत. […]

    Read more

    पंतप्रधान करणार ‘मन की बात’ आठवड्यात दुसऱ्यांदा

    आज संध्याकाळी आठ वाजता  देशवासियांमध्ये उत्सुकता आणि चिंताही  विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी (मंगळवार, ता. 24) देशाला संबोधित करणार आहेत. […]

    Read more

    भारताची दर आठवड्याला ७० हजार जणांच्या चाचणीची क्षमता; प्रगत देशांना मागे टाकले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात सरकारी लँबची संख्या वाढविल्याने कोरोना संशयितांच्या चाचणीची क्षमता वाढविण्यात आली असून दर आठवड्याला ७० हजार जणांच्या चाचण्या घेण्यापर्यंत वाढविण्यात […]

    Read more

    भारताची दर आठवड्याला ७० हजार जणांच्या चाचणीची क्षमता; प्रगत देशांना मागे टाकले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात सरकारी लँबची संख्या वाढविल्याने कोरोना संशयितांच्या चाचणीची क्षमता वाढविण्यात आली असून दर आठवड्याला ७० हजार जणांच्या चाचण्या घेण्यापर्यंत वाढविण्यात […]

    Read more

    कोरोना तपासणीत ‘मेक इन इंडिया’ : पुण्यातील कंपनीने केले चाचणीसाठीचे किट

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्स प्रा. लि. या कंपनीने कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी लागणारे अवघ्या सहा आठवड्यांमध्ये तयार केले आहे. सध्या कोरोनाच्या चाचणीसाठी […]

    Read more

    कोरोना तपासणीत ‘मेक इन इंडिया’ : पुण्यातील कंपनीने केले चाचणीसाठीचे किट

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्स प्रा. लि. या कंपनीने कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी लागणारे अवघ्या सहा आठवड्यांमध्ये तयार केले आहे. सध्या कोरोनाच्या चाचणीसाठी […]

    Read more

    भाजीपाला, दूध, अन्नधान्य आदीचा पुरवठा सुरळीत ठेवणार; पोलिसांना संपूर्ण स्वातंत्र्य!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ‘कोरोना’च्या संसर्ग प्रतिबंधासाठी लागू केलेल्या राज्य प्रवेशबंदी, जिल्हा प्रवेशबंदी आणि संचारबंदीसारख्या निर्णयांची अंमलबजावणी राज्यात कठोरपणे करण्यात येईल, त्यासाठी पोलिसांना कारवाईचे संपूर्ण […]

    Read more

    भाजीपाला, दूध, अन्नधान्य आदीचा पुरवठा सुरळीत ठेवणार; पोलिसांना संपूर्ण स्वातंत्र्य!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ‘कोरोना’च्या संसर्ग प्रतिबंधासाठी लागू केलेल्या राज्य प्रवेशबंदी, जिल्हा प्रवेशबंदी आणि संचारबंदीसारख्या निर्णयांची अंमलबजावणी राज्यात कठोरपणे करण्यात येईल, त्यासाठी पोलिसांना कारवाईचे संपूर्ण […]

    Read more

    कोरोनावरील उपचारांना आयुषमान भारतची छत्री…!! सर्व चाचण्यांचाही समावेश; १० कोटी कुटुंबांना होणार लाभ

    विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी आयुषमान भारत योजनेतून कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने घेतला आहे. देशातील तब्बल १० कोटी […]

    Read more

    कोरोनावरील उपचारांना आयुषमान भारतची छत्री…!! सर्व चाचण्यांचाही समावेश; १० कोटी कुटुंबांना होणार लाभ

    विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी आयुषमान भारत योजनेतून कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने घेतला आहे. देशातील तब्बल १० कोटी […]

    Read more

    नाशिककरांना कोरोनाचे गांभीर्य नाही; कठोर कारवाईची हीच ती वेळ

    विशेष प्रतिनिधी नाशिक : नाशिककरांना कोरोना फैलावाचे गांभीर्य नाही. देशभर १४४ कलम लागू आहे. लॉक डाऊन सुरू आहे. वर्क फ्रॉम होमचे आदेश आहेत. पंतप्रधान, मुख्यमंत्री […]

    Read more

    नाशिककरांना कोरोनाचे गांभीर्य नाही; कठोर कारवाईची हीच ती वेळ

    विशेष प्रतिनिधी नाशिक : नाशिककरांना कोरोना फैलावाचे गांभीर्य नाही. देशभर १४४ कलम लागू आहे. लॉक डाऊन सुरू आहे. वर्क फ्रॉम होमचे आदेश आहेत. पंतप्रधान, मुख्यमंत्री […]

    Read more

    कोरोनाच्या संकटात डिजीटल पेमेंटसाठी पंतप्रधानांनी केलेली जनजागृती कामी

    राष्ट्रीय स्तरावर केलेली जानजागृती आता कामी  येत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रोखीचे व्यवहार करण्याची नागरिकांना धास्ती वाटत आहे. जास्तीत जास्त डिजीटल पेमेंट करण्याकडे कल  आहे. […]

    Read more

    कोरोनाच्या संकटात डिजीटल पेमेंटसाठी पंतप्रधानांनी केलेली जनजागृती कामी

    राष्ट्रीय स्तरावर केलेली जानजागृती आता कामी  येत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रोखीचे व्यवहार करण्याची नागरिकांना धास्ती वाटत आहे. जास्तीत जास्त डिजीटल पेमेंट करण्याकडे कल  आहे. […]

    Read more

    राज ठाकरे यांनी केले भावाचे कौतुक

    कोरोना व्हायरसचा धोका टाळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिवसेंदिवस विविध नवीन निर्णय घेत आहे. उद्धव ठाकरेंच्या  मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कौतुक केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

    Read more

    राज ठाकरे यांनी केले भावाचे कौतुक

    कोरोना व्हायरसचा धोका टाळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिवसेंदिवस विविध नवीन निर्णय घेत आहे. उद्धव ठाकरेंच्या  मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कौतुक केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

    Read more

    कोरोनाच्या धास्तीतही राहूल गांधी यांची पंतप्रधानांवर आरोपबाजी सुरू

    ‘चौकीदार चोर हैै’ सारख्या  आरोपांवरून जनतेने थप्पड लगावली असतानाही कोरोनाच्या धास्तीत कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोपबाजी सुरूच ठेवली आहे. […]

    Read more

    कोरोनाच्या धास्तीतही राहूल गांधी यांची पंतप्रधानांवर आरोपबाजी सुरू

    ‘चौकीदार चोर हैै’ सारख्या  आरोपांवरून जनतेने थप्पड लगावली असतानाही कोरोनाच्या धास्तीत कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोपबाजी सुरूच ठेवली आहे. […]

    Read more

    विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करा- अजित पवार

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : “फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना घराबाहेर पडण्यास मुभा असतांना आणि १४४ कलम लागू झालेले असतांना काही लोक विनाकारण बाहेर फिरतांना दिसत आहेत, […]

    Read more

    विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करा- अजित पवार

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : “फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना घराबाहेर पडण्यास मुभा असतांना आणि १४४ कलम लागू झालेले असतांना काही लोक विनाकारण बाहेर फिरतांना दिसत आहेत, […]

    Read more

    राज्यात संचारबंदी; जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आपण आता अगदी निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. आपण कोरोनाचा प्रादुर्भाव जर आत्ताच रोखला नाही तर जगात होते आहे तसे थैमान होईल. […]

    Read more

    राज्यात संचारबंदी; जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आपण आता अगदी निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. आपण कोरोनाचा प्रादुर्भाव जर आत्ताच रोखला नाही तर जगात होते आहे तसे थैमान होईल. […]

    Read more