• Download App
    खजुराहो ते दिल्ली दरम्यान लवकरच धावणार वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव । mantrī aśvinī vaiṣṇava It will soon run between Khajuraho and Delhi Vande Bharat Express Train: Railway Minister Ashwini Vaishnav

    खजुराहो ते दिल्ली दरम्यान लवकरच धावणार वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : खजुराहो ते दिल्ली दरम्यान लवकरच वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे, अशी घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. mantrī aśvinī vaiṣṇava It will soon run between Khajuraho and Delhi Vande Bharat Express Train: Railway Minister Ashwini Vaishnav

    खजुराहो (मध्य प्रदेश) ते दिल्ली दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावणार असल्याने खजुराहो हे जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानक बनेल. त्यासाठी त्याचा पुनर्विकास केला जाणार आहे.



    रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, छतरपूर आणि खजुराहो येथे दोन रेक पॉइंट मंजूर करण्यात आले आहेत. तसेच आता ४५,००० पोस्ट ऑफिसमधून रेल्वे तिकिटे मिळू शकतील. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे.

    mantrī aśvinī vaiṣṇava It will soon run between Khajuraho and Delhi Vande Bharat Express Train: Railway Minister Ashwini Vaishnav

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Dombivli rape : 15 वर्षाच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलले, डोंबिवलीतले धक्कादायक प्रकरण उघड; राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल!!

    Rahul Gandhi and Jairam Ramesh : राहुल गांधी + जयराम रमेश यांना संघाचे दिसले “कुसळ”; पण दिसले नाही काँग्रेसच्याच आशीर्वादाने कम्युनिस्टांनी सरकारी संस्थांमध्ये घुसवलेले “मुसळ”!!

    भारताने सिंधूचे पाणी रोखले, तर चीन ब्रह्मपुत्रेचे पाणी रोखेल; पण चिन्यांकडे आहेच किती ब्रह्मपुत्रा??; वाचा खरा आकडा!!