• Download App
    बंगळुरू प्रकरण : सरकार राष्ट्रद्रोह्यांना कडक शिक्षा देईल - आदित्य ठाकरे|Bangalore case: Government will give severe punishment to traitors - Aditya Thackeray

    बंगळुरू प्रकरण : सरकार राष्ट्रद्रोह्यांना कडक शिक्षा देईल – आदित्य ठाकरे

    शुक्रवारी रात्री हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.बेळगाव जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पडसाद उमटू लागले.Bangalore case:Government will give severe punishment to traitors – Aditya Thackeray


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर साई फेकल्याची घटना घडली. याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहेत.शुक्रवारी रात्री हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.बेळगाव जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पडसाद उमटू लागले.

    अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आली.या घटनेचे पडसाद महाराष्ट्र राज्यातही उमटले.मुंबईत शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.छत्रपती शिवाजी महाराजांना अशा नजरेतून बघणाऱ्यांना भर चौकात शिक्षा देणे गरजेचे आहे. सरकार राष्ट्रद्रोह्यांना कडक शिक्षा देईल, असे ट्विट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.



    बंगळुरूमध्ये झालेला प्रकार अतिशय संतापजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अशा नजरेतून बघणाऱ्यांना भर चौकात शिक्षा देणे गरजेचे आहे. सरकार राष्ट्रद्रोह्यांना कडक शिक्षा करेल, ही अपेक्षा आहे, असे ट्विट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

    Bangalore case: Government will give severe punishment to traitors – Aditya Thackeray

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi : RSS च्या कौतुकावरून दिग्विजय सिंह यांना राहुल गांधींनी फटकार, म्हणाले- तुम्ही चुकीचे केले

    Amit Shah : गृहमंत्री शहा म्हणाले- राहुल थकू नका, तुम्हाला तामिळनाडू-बंगालमध्येही हरायचे आहे, त्यांना विकासाचे राजकारण समजत नाही

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा