वृत्तसंस्था
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधून १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला ६४०००+ काश्मिरी पंडित कुटुंबांनी काश्मीर सोडले होते, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 64,000+ Pandit families left Kashmir in in the early 1990’s
गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामुळे, ६४८२७ काश्मिरी पंडितच्या कुटुंबांना काश्मीर सोडून जावे लागले होते.
जम्मू आणि दिल्लीसह देशातील इतर राज्यांमध्ये त्यांना आश्रय घेण्यास भाग पाडले गेले. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, १९९० ते २०२० दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये १४०९१ नागरिक ठार आणि पाच हजारांवर सुरक्षा कर्मचारी हुतात्मा झाले.
64,000+ Pandit families left Kashmir in in the early 1990’s
महत्त्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडे यांच्यावर दबाव आणण्यासाठी रेणू शर्माकडून राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनाही संदेश
- धार्मिक हिंसाचाराच्या न्यायालयीन चौकशीची मागणी फेटाळली
- तामीळनाडूतही राज्यपाल विरुध्द मुख्यमंत्री संघर्ष, कुलगुरूंच्या नियुक्तीचे अधिकार तामिळनाडू सरकारने घेतले स्वत : कडे
- भारताची प्रतिमा डागाळण्यासाठी अरुंधती रॉयपासून अनेकांना मिळते पाकिस्ताकडून मदत, अमेरिकेतील संस्थेच्या अहवालात झाले उघड