• Download App
    आसाममध्ये वादळामुळे हाहाकार , १४ जणांचा बळी १२ हजार घरे, झाडे सुध्दा झाली उद्ध्वस्त । 14 killed in Assam storm 12,000 houses and trees were destroyed

    आसाममध्ये वादळामुळे हाहाकार , १४ जणांचा बळी १२ हजार घरे, झाडे सुध्दा झाली उद्ध्वस्त

    वृत्तसंस्था

    गोहती : आसाममध्ये वादळ, पावसामुळे हाहाकार उडाला असून १४ जणांचा बळी गेला आहे. १२ हजार घरे आणि झाडे सुध्दा उद्ध्वस्त झाली आहेत.
    14 killed in Assam storm 12,000 houses and trees were destroyed

    आसाम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळामुळे दोन दिवसांत १४ लोकांचा मृत्यू झाला आणि १२ हजार घरे उद्ध्वस्त झाली.



    दिब्रुगडमध्ये ५, बारपेटा ३, गोलपारा १, बक्सा २ आणि तिनसुकियामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला. १२ जिल्ह्यांतील २१ हजार लोकांना या वादळाचा फटका बसला आहे.

    14 killed in Assam storm 12,000 houses and trees were destroyed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Central Govt : केंद्र सरकारने महागाई भत्ता 2% ने वाढवला; 50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आणि 69 लाख पेन्शनधारकांना होईल फायदा

    Rahul Gandhi : राहुल गांधींवरील FIRचा स्वतःचाच आदेश हायकोर्ट जजनी बदलला; नोटीसशिवाय FIR योग्य मानले नाही;

    Meta : मेटाचा 8,000 कर्मचाऱ्यांच्या कपातीचा प्लॅन:20 मेपासून; कर्मचारी कपात प्रक्रिया सुरू होईल; जागतिक स्तरावर 10% कर्मचारी कमी होतील