• Download App
    आसाममध्ये वादळामुळे हाहाकार , १४ जणांचा बळी १२ हजार घरे, झाडे सुध्दा झाली उद्ध्वस्त । 14 killed in Assam storm 12,000 houses and trees were destroyed

    आसाममध्ये वादळामुळे हाहाकार , १४ जणांचा बळी १२ हजार घरे, झाडे सुध्दा झाली उद्ध्वस्त

    वृत्तसंस्था

    गोहती : आसाममध्ये वादळ, पावसामुळे हाहाकार उडाला असून १४ जणांचा बळी गेला आहे. १२ हजार घरे आणि झाडे सुध्दा उद्ध्वस्त झाली आहेत.
    14 killed in Assam storm 12,000 houses and trees were destroyed

    आसाम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळामुळे दोन दिवसांत १४ लोकांचा मृत्यू झाला आणि १२ हजार घरे उद्ध्वस्त झाली.



    दिब्रुगडमध्ये ५, बारपेटा ३, गोलपारा १, बक्सा २ आणि तिनसुकियामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला. १२ जिल्ह्यांतील २१ हजार लोकांना या वादळाचा फटका बसला आहे.

    14 killed in Assam storm 12,000 houses and trees were destroyed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Air Marshal : इंडियन आर्मीचा पाकला सज्जड दम; एअरस्ट्राइकवर एअर मार्शल म्हणाले- आमचे कवच कायम सक्रिय

    Pakistani Army Chief : पाकिस्तानी लष्करप्रमुख म्हणाले- देशाला दिलेले वचन पूर्ण केले; भारतीय सैनिक आम्हाला घाबरवू शकत नाहीत

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले- पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर देऊ; कारवाई फक्त स्थगित, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही