वृत्तसंस्था
गोहती : आसाममध्ये वादळ, पावसामुळे हाहाकार उडाला असून १४ जणांचा बळी गेला आहे. १२ हजार घरे आणि झाडे सुध्दा उद्ध्वस्त झाली आहेत.
14 killed in Assam storm 12,000 houses and trees were destroyed
आसाम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळामुळे दोन दिवसांत १४ लोकांचा मृत्यू झाला आणि १२ हजार घरे उद्ध्वस्त झाली.
दिब्रुगडमध्ये ५, बारपेटा ३, गोलपारा १, बक्सा २ आणि तिनसुकियामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला. १२ जिल्ह्यांतील २१ हजार लोकांना या वादळाचा फटका बसला आहे.
14 killed in Assam storm 12,000 houses and trees were destroyed
महत्त्वाच्या बातम्या
- अमरनाथ यात्रेसाठी आतापर्यंत ३३ हजार ७९५ लोकांनी नोंदणी : श्री अमरनाथ श्राइन बोर्डची माहिती
- कार अपघातामध्ये चालकाचा मृत्यू
- Sri Lanka Crisis : आयएमएफसोबतच्या कराराला 4 महिने लागतील, तोपर्यंत भारताला अधिक आर्थिक मदतीची मागणी
- Akshay Kumar : पान मसाला कंपनीच्या जाहिरातीमुळे अक्षय कुमार वादात, सेन्सॉर बोर्डाच्या माजी प्रमुखांनी केली टीका
- ओवेसींच्या पक्षाचे आझम खान यांना निमंत्रण : AIMIM प्रवक्त्याने पत्रात म्हटले – अखिलेश मुस्लिमांचे हमदर्द नाहीत; तुम्हाला तुरुंगात मरायला सोडले
- Raj Thackeray : ठाकरे सरकारला राज ठाकरेंचा अल्टीमेटम, म्हणाले- ‘हिंदूंनी तयार राहावे, 3 मेपर्यंत मशिदीवरील भोंगे हटवावे’