वृत्तसंस्था
श्रीकाकुलम (आंध्र प्रदेश) : येथे सोमवारी रात्री झालेल्या रेल्वे अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघतानंतर रेल्वे सेवा विस्कळित झाली. Train crossing the railway line in Andhra Pradesh Five killed in accident
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “गुवाहाटी एक्स्प्रेस जेव्हा ती थांबली. तेव्हा पाच लोक खाली उतरून दुसऱ्या बाजूला जात होते. तेव्हा रुळावर समोरून येणाऱ्या ट्रेनने त्यांना धडक दिली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला या अपघातामुळे भुवनेश्वर ते मुंबई कोणार्क या ट्रेन उशिरा धावल्यामुळे प्रवाशाचा खोळंबा झाला.
Train crossing the railway line in Andhra Pradesh Five killed in accident
महत्त्वाच्या बातम्या
- रुबी हॉल क्लिनिकचा अवयव प्रत्यारोपण परवाना निलंबित – किडनी तस्करीप्रकरणी अंतिम चौकशी अहवाल येईपर्यंत आदेश
- भारतालाही चांगले संबंध हवेत, पण आधी पाकिस्तानने २६/११ आणि पठाणकोट हल्ल्याच्या दोषींचा न्याय करावा, पंतप्रधान शरीफ यांना राजनाथ सिंह यांनी सुनावले
- समाजवादी पक्षाचा सपाटून पराभव, अखिलेश यादव यांच्या नेतृत्वक्षमतेवरच प्रश्नचिन्ह
- Raj Thackeray : ‘देशात समान नागरी कायदा तातडीने लागू करा,’ विराट उत्तरसभेत राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी
- Raj Thackeray : महाराष्ट्रातल्या मंत्र्यांवर ईडीचे छापे; राज ठाकरेंनी उलगडले पवार – मोदींचे “रहस्य”!!