विशेष प्रतिनिधी
लखनौ : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधातील दिल्लीतील आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ मेरठ येथे स्मारक उभारण्याचे नियोजन राष्ट्रीय लोकदलाने केले आहे.RLD will build memorial of died farmers
‘आरएलडी’चे उपाध्यक्ष जयंत चौधरी यांनी ही माहिती ट्विटटरवर दिली आहे.आंदोलनाच्या १४१ दिवसांत ३५० शेतकरी मरण पावले आहेत. त्यांचा केलेल्या त्यागाची माहिती नव्या पिढीला व्हावी
आणि शेतकरी व शेतीच्या बचावासाठी ‘किसान बलिदान स्मारक’ उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. मेरठमध्ये एक एकर जमिनीवर या स्मारकाची निर्मिती करण्यात येणार आहे.
त्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यावर डोळा ठेवून पक्षाने ही चाल रचली असल्याचे बोलले जाते.
RLD will build memorial of died farmers
महत्वाच्या बातम्या
- गरीब देशांमध्ये महिलांचे भोग काही केल्या सरेनात, त्यांच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध, ‘यूएन’च्या अहवालातील माहिती
- सीआयएससीईने दहावी-बारावीच्या परीक्षा केल्या स्थगित, अंतिम निर्णय जूनच्या पहिल्या आठवड्यात
- शोलेचा डायलॉग भाजप नेत्याला पडला महागात, २४ तासांत खुलासा करण्याचा आयोगाचा आदेश
- येडीयुरेप्पा, दिग्विजयसिंह, सुरजेवाला यांनाही कोरनाने गाठले, राजकीय नेत्यांमध्ये मोठी लागण