• Download App
    ..म्हणे जिनांमुळे फाळणी टळली असती, राजभर यांचे वादग्रस्त वक्तव्य Rajbhar says contoversal statement regarding Jinha

    ..म्हणे जिनांमुळे फाळणी टळली असती, राजभर यांचे वादग्रस्त वक्तव्य

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ – उत्तर प्रदेशातील सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे प्रमुख ओमप्रकाश राजभर यांनी महंमद अली जिना यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जिना यांना पहिले पंतप्रधान करण्यात आले असते तर देशाची फाळणी झाली नसती, असे वक्तव्य त्यांनी केले.Rajbhar says contoversal statement regarding Jinha

    दोन दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी जीना यांची स्तुती केली होती. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. त्यातच आता राजभर यांनी जीना यांची स्तुती केली आहे. राजभर यांनी जिना यांच्याविषयी भाष्य केले.


    Uttar Pradesh : योगी सरकारचे महत्वाचे पाऊल : महिलांमधील लसीकरणाबाबत गैरसमज आणि संकोच दूर करण्यासाठी 150 विशेष महिला बूथ !


    ते म्हणाले जिना यांच्या संधीविषयी लालकृष्ण अडवानी, अटलबिहारी वाजपेयी तसेच देशाच्या इतर हितचिंतकांच्या मतांविषयी वाचन करावे. त्यांनी जिना यांची प्रशंसा का केली, असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी मुद्दा ठसविण्याचा प्रयत्न केला.

    Rajbhar says contoversal statement regarding Jinha

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    राहुल गांधी म्हणजे पावसाळ्यातला बेडूक, फक्त निवडणुका आल्या की बिहारमध्ये येतात; प्रशांत किशोर यांचे शरसंधान!!

    Rahul Gandhi : राहुल गांधी म्हणाले- शेतकरी कायद्यावर अरुण जेटलींनी धमकावले होते; जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर- त्यांच्या मृत्यूनंतर एक वर्षाने कायदा आला

    Manohar Lal Khattar : खट्टर म्हणाले- राहुल गांधींनी ECला निवडणुक हेराफेरीचे पुरावे द्यावेत, संसदेत व्यत्यय आणणे विरोधकांचा एकमेव उद्देश