• Download App
    ..म्हणे जिनांमुळे फाळणी टळली असती, राजभर यांचे वादग्रस्त वक्तव्य Rajbhar says contoversal statement regarding Jinha

    ..म्हणे जिनांमुळे फाळणी टळली असती, राजभर यांचे वादग्रस्त वक्तव्य

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ – उत्तर प्रदेशातील सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे प्रमुख ओमप्रकाश राजभर यांनी महंमद अली जिना यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जिना यांना पहिले पंतप्रधान करण्यात आले असते तर देशाची फाळणी झाली नसती, असे वक्तव्य त्यांनी केले.Rajbhar says contoversal statement regarding Jinha

    दोन दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी जीना यांची स्तुती केली होती. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. त्यातच आता राजभर यांनी जीना यांची स्तुती केली आहे. राजभर यांनी जिना यांच्याविषयी भाष्य केले.


    Uttar Pradesh : योगी सरकारचे महत्वाचे पाऊल : महिलांमधील लसीकरणाबाबत गैरसमज आणि संकोच दूर करण्यासाठी 150 विशेष महिला बूथ !


    ते म्हणाले जिना यांच्या संधीविषयी लालकृष्ण अडवानी, अटलबिहारी वाजपेयी तसेच देशाच्या इतर हितचिंतकांच्या मतांविषयी वाचन करावे. त्यांनी जिना यांची प्रशंसा का केली, असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी मुद्दा ठसविण्याचा प्रयत्न केला.

    Rajbhar says contoversal statement regarding Jinha

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!