वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने मांडलेला 2022 – 23 चा अर्थसंकल्प हा “झिरोसम बजेट” आहे, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी टीकेला केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राज्यसभेचे नेते पियुष गोयल यांनी प्रत्युत्तर दिले आहे.Rahul Gandhi’s math is crude so he looks 0 everywhere; Tikastra of Piyush Goyal
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प समजायला विरोधकांची बुद्धिमत्ता तोकडी पडते आहे. राहुल गांधी यांचे तर गणितच कच्चे आहे. त्यामुळे त्यांना सगळीकडे फक्त “शून्य” दिसते, अशा शेलक्या शब्दात पियुष गोयल यांनी राहुल गांधी यांचे वाभाडे काढले आहेत.
आजच्या अर्थसंकल्पातून देशाच्या आर्थिक मजबुती करणाची सुरुवात झाली आहे. आर्थिक प्रक्रिया सुधारणेचा हा अर्थसंकल्प आहे. यामध्ये आकडेवारीपेक्षा विकासाच्या संकल्पनांवर भर देण्यात आला आहे, असे पियुष गोयल यांनी सांगितले आहे.
Rahul Gandhi’s math is crude so he looks 0 everywhere; Tikastra of Piyush Goyal
महत्त्वाच्या बातम्या
- राजकारण्यांची खुशामतखोरी कशाला? खाम नदी प्रकल्पाला माझे नाव नको… भाजप राष्ट्रीय सचिव विजया रहाटकरांनी औरंगाबाद आयुक्तांना लिहिले खरमरीत पत्र
- निर्मला सीतारामन यांच्या परखड प्रत्युत्तरानंतर काँग्रेसने चिदंबरम यांना उतरवले बजेटच्या मैदानात!!
- Budget 2022 : अर्थमंत्र्यांनी घोषणा केलेले डिजिटल विद्यापीठ म्हणजे काय?, काय-काय होणार फायदे? वाचा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर
- Budget 2022 : इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकार आणणार बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी, काय होणार फायदे? वाचा सविस्तर…