विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी आणि इतर योजनातून देशातील करोडो शेतकºयांना नवीन बळ मिळत आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.ट्विटमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे की, सशक्त शेतकरी ही समृद्ध राष्ट्राची गुरुकिल्ली आहे. देशाला आपल्या शेतकरी बांधवांचा अभिमान आहे.Prime Minister Kisani Sanman Nidhi Yojana gives new impetus to crores of farmers,
तसेच देशातील शेतकरी अधिक सक्षम झाला तर भारत अधिकाधिक समृद्ध होईल. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि शेतीशी संबंधित इतर योजना देशातील करोडो शेतकऱ्यांना नवीन बळ मिळत आहे. देशातील ११.३ कोटी शेतकऱ्यांना या योजनांचा थेट फायदा झाला आहे,
ज्यामध्ये 1.82 लाख कोटी रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. याशिवाय पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची मदत मिळाली आहे. कोरोना महामारी दरम्यान 1.30 लाख कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे. त्याचा फायदा विशेषत: मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना झाला आहे.
Prime Minister Kisani Sanman Nidhi Yojana gives new impetus to crores of farmers,
महत्त्वाच्या बातम्या
- पवार मुख्यमंत्री असते तर…!!; काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूरांचा शिवसेना – काँग्रेसखाली राजकीय सुरुंग!!
- शहाबाज शरीफ : 5 बायकांचा दादला; इम्रानला नाही ऐकला!!
- सिल्वर ओक वरील दगड – चप्पल फेक; १०९ एसटी कामगारांना नोकरी गमावण्याची “शिक्षा”!!
- समाजवादी पार्टी मुस्लिमांसाठी काम करत नाही खासदार बारक यांचा आरोप