विशेष प्रतिनिधी
लातूर – ओबीसी समाज भोळा आहे पण त्यागला तिसरा डोळा आहे. जोपर्यंत त्यांच्या हक्काaचे आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत राज्या त कोणत्यायच निवडणुका होऊ देणार नाही’’, असा इशारा भाजपच्या राष्ट्रीरय सचिव पंकजा मुंडे यांनी दिला.Pankaja Munde targets govt.on OBC issue
मुंडे म्हणाल्या, ‘‘ओबीसी आरक्षणासाठी वाटेल तो संघर्ष करण्यािची माझी तयारी आहे. शेवटपर्यंत हा लढा लढणार आणि रद्द झालेले आरक्षण परत मिळाल्या.शिवाय स्वहस्थआ बसणार नाही. ओबीसीचे नुसते मेळावे घेऊन चालणार नाही त्याaतून काहीतरी सिद्ध झाले पाहिजे. समाजाने संघटित शक्तीेद्वारे संघर्षाला तयार असले पाहिजे.’’
येथे आयोजित ओबीसी व भटक्याी विमुक्तां च्याी महाजागर महामेळाव्यामत त्या बोलत होत्या. ओबीसी आणि भटक्याि विमुक्तां चे रद्द झालेले आरक्षण सन्मातनाने परत मिळावे, या मागणीसाठी व आरक्षणाबाबत जनजागृतीसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
Pankaja Munde targets govt.on OBC issue
- महाराष्ट्रात डेल्टा प्लसने वाढविली चिंता, राज्यात आणखी १० नव्या रुग्णांची नोंद
- अमेरिका बाहेर पडताच तालिबानशी मैत्रीला चीनने दर्शविली तयारी
- ‘पेगॅसस’ प्रकरणी तज्ञांची समिती स्थापन करण्याची मोदी सरकारची तयारी
- चांगल्या बाबी आठवा. त्यातून मिळालेला आनंदाची पुन्हा अनुभूती घेण्याचा प्रयत्न करा
- तालिबानी सैन्यात दोन मल्याळम नागरिकांचा समावेश, काँग्रेसचे नेते शशी थरुर यांचे ट्विट