• Download App
    अधिक मुले जन्माला घाला , अन्यथा भारत 'हिंदूहीन', हिंदूंनो जागे व्हा ; नरसिंहानंद यांचा गंभीर इशारा । Make more children otherwise India is 'Hinduless', Hindus wake up; Serious warning from Narasimhanand

    अधिक मुले जन्माला घाला , अन्यथा भारत ‘हिंदूहीन’, हिंदूंनो जागे व्हा ; नरसिंहानंद यांचा गंभीर इशारा

    वृत्तसंस्था

    हरिद्वार (उत्तराखंड) : अधिक मुले जन्माला घाला, अन्यथा भारत ‘हिंदूहीन’ होईल, असा इशारा नरसिंहानंद यांनी हिंदूंना दिला आहे. Make more children otherwise India is ‘Hinduless’, Hindus wake up; Serious warning from Narasimhanand



    येत्या काही दशकांत भारताला ‘हिंदू-रहित’ होण्यापासून रोखण्यासाठी हिंदूंना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन नरसिंहानंद यांनी केले आहे.
    द्वेषपूर्ण-भाषण प्रकरणात ते नुकतेच जामिनावर सुटले आहेत नरसिंहानंद यम्हणाले, “आकडेवारी अशी दाखवीत आहे की… २०२९ मध्ये एक अहिंदू पंतप्रधान होईल.”

    नरसिंहानंद यांनी सांगितले की, मथुरा-गोवर्धन भागात १२ ते १४ ऑगस्ट दरम्यान धर्मसंसद आयोजित करण्यात येणार आहे.

    Make more children otherwise India is ‘Hinduless’, Hindus wake up; Serious warning from Narasimhanand

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य