• Download App
    अधिक मुले जन्माला घाला , अन्यथा भारत 'हिंदूहीन', हिंदूंनो जागे व्हा ; नरसिंहानंद यांचा गंभीर इशारा । Make more children otherwise India is 'Hinduless', Hindus wake up; Serious warning from Narasimhanand

    अधिक मुले जन्माला घाला , अन्यथा भारत ‘हिंदूहीन’, हिंदूंनो जागे व्हा ; नरसिंहानंद यांचा गंभीर इशारा

    वृत्तसंस्था

    हरिद्वार (उत्तराखंड) : अधिक मुले जन्माला घाला, अन्यथा भारत ‘हिंदूहीन’ होईल, असा इशारा नरसिंहानंद यांनी हिंदूंना दिला आहे. Make more children otherwise India is ‘Hinduless’, Hindus wake up; Serious warning from Narasimhanand



    येत्या काही दशकांत भारताला ‘हिंदू-रहित’ होण्यापासून रोखण्यासाठी हिंदूंना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन नरसिंहानंद यांनी केले आहे.
    द्वेषपूर्ण-भाषण प्रकरणात ते नुकतेच जामिनावर सुटले आहेत नरसिंहानंद यम्हणाले, “आकडेवारी अशी दाखवीत आहे की… २०२९ मध्ये एक अहिंदू पंतप्रधान होईल.”

    नरसिंहानंद यांनी सांगितले की, मथुरा-गोवर्धन भागात १२ ते १४ ऑगस्ट दरम्यान धर्मसंसद आयोजित करण्यात येणार आहे.

    Make more children otherwise India is ‘Hinduless’, Hindus wake up; Serious warning from Narasimhanand

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्रा नंतर आणखी एक युट्यूबर निघाला देशद्रोही?

    Manish Sisodias : क्लासरूम बांधकाम घोटाळा प्रकरणी; सत्येंद्र जैन अन् मनीष सिसोदियांच्या अडचणी वाढणार!

    रशिया – भारत संबंध आणि BRICS वरून अमेरिकेचा थयथयाट; पण भारताकडून अपेक्षा काय??