• Download App
    अधिक मुले जन्माला घाला , अन्यथा भारत 'हिंदूहीन', हिंदूंनो जागे व्हा ; नरसिंहानंद यांचा गंभीर इशारा । Make more children otherwise India is 'Hinduless', Hindus wake up; Serious warning from Narasimhanand

    अधिक मुले जन्माला घाला , अन्यथा भारत ‘हिंदूहीन’, हिंदूंनो जागे व्हा ; नरसिंहानंद यांचा गंभीर इशारा

    वृत्तसंस्था

    हरिद्वार (उत्तराखंड) : अधिक मुले जन्माला घाला, अन्यथा भारत ‘हिंदूहीन’ होईल, असा इशारा नरसिंहानंद यांनी हिंदूंना दिला आहे. Make more children otherwise India is ‘Hinduless’, Hindus wake up; Serious warning from Narasimhanand



    येत्या काही दशकांत भारताला ‘हिंदू-रहित’ होण्यापासून रोखण्यासाठी हिंदूंना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन नरसिंहानंद यांनी केले आहे.
    द्वेषपूर्ण-भाषण प्रकरणात ते नुकतेच जामिनावर सुटले आहेत नरसिंहानंद यम्हणाले, “आकडेवारी अशी दाखवीत आहे की… २०२९ मध्ये एक अहिंदू पंतप्रधान होईल.”

    नरसिंहानंद यांनी सांगितले की, मथुरा-गोवर्धन भागात १२ ते १४ ऑगस्ट दरम्यान धर्मसंसद आयोजित करण्यात येणार आहे.

    Make more children otherwise India is ‘Hinduless’, Hindus wake up; Serious warning from Narasimhanand

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gautam Adani : अदानींनी यूएस-कोर्टाची नोटीस 15 महिन्यांनंतर स्वीकारली; फसवणुकीच्या प्रकरणात 90 दिवसांत उत्तर द्यावे लागेल

    Pramod Sawant : मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले- भारत जगातील सर्वात तरुण देश; राष्ट्रनिर्मितीत तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची

    यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारने महिलांना काय दिले??; Gender – positive तरतुदींमध्ये मोठी वाढ!!