• Download App
    अधिक मुले जन्माला घाला , अन्यथा भारत 'हिंदूहीन', हिंदूंनो जागे व्हा ; नरसिंहानंद यांचा गंभीर इशारा । Make more children otherwise India is 'Hinduless', Hindus wake up; Serious warning from Narasimhanand

    अधिक मुले जन्माला घाला , अन्यथा भारत ‘हिंदूहीन’, हिंदूंनो जागे व्हा ; नरसिंहानंद यांचा गंभीर इशारा

    वृत्तसंस्था

    हरिद्वार (उत्तराखंड) : अधिक मुले जन्माला घाला, अन्यथा भारत ‘हिंदूहीन’ होईल, असा इशारा नरसिंहानंद यांनी हिंदूंना दिला आहे. Make more children otherwise India is ‘Hinduless’, Hindus wake up; Serious warning from Narasimhanand



    येत्या काही दशकांत भारताला ‘हिंदू-रहित’ होण्यापासून रोखण्यासाठी हिंदूंना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन नरसिंहानंद यांनी केले आहे.
    द्वेषपूर्ण-भाषण प्रकरणात ते नुकतेच जामिनावर सुटले आहेत नरसिंहानंद यम्हणाले, “आकडेवारी अशी दाखवीत आहे की… २०२९ मध्ये एक अहिंदू पंतप्रधान होईल.”

    नरसिंहानंद यांनी सांगितले की, मथुरा-गोवर्धन भागात १२ ते १४ ऑगस्ट दरम्यान धर्मसंसद आयोजित करण्यात येणार आहे.

    Make more children otherwise India is ‘Hinduless’, Hindus wake up; Serious warning from Narasimhanand

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत