विशेष प्रतिनिधी
आगरताळा : त्रिपुराची बांग्लादेशी घुसखोरी आता कायमची संपणार आहें. भारत- बांग्ला देश सीमेवर आता सर्वंकष कुंपण उभारले जाणार आहे. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) महानिरिक्षकांनी ही माहिती दिली आहे.Infiltration of Bangladeshis in Tripura will be cforever, fence will be erected on India-Bangladesh border
त्रिपुरातील भारत-बांगलादेश सीमेवर पुढील वर्षभरात सर्वंकष सुरक्षा देणारे कुंपण उभारले जाईल, अशी माहिती बीएसएफचे महानिरीक्षक सुशांतकुमार नाथ यांनी आज शनिवारी दिली. भारत-बांगलादेशातील 856 कि.मी. लांबीच्या ईशान्येतील सीमेवर कुंपण उभारण्याचे 80 ते 85 टक्के काम पूर्ण झाले आहे.
त्रिपुरातील उर्वरित सीमेवरील कुंपणाचे काम वर्षभरात पूर्ण होईल. सुरुवातीला 31 कि. मी. लांबीच्या कुंपणाचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. याच वेगाने मागील वर्षी 10 कि. मी. लांबीचे कुंपण राज्याच्या पूर्वकडील सीमाभागात टाकण्यात आले. कुंपण उभारतानाच त्यावर फ्लडलाईट्स बसवले जाणार आहेत, अशी माहिती नाथ यांनी दिली.
त्रिपुरातील भारत-बांगलादेश सीमेवरील कुंपणाचे आणि त्यावर फ्लडलाईट्स बसवण्याचे काम वर्षभरात पूर्ण होईल. 2017 पासून एनएलएफटीच्या 13 बंडखोरांनी बीएसएफसमोर शरणागती पत्करली, असे त्यांनी सांगितले.
Infiltration of Bangladeshis in Tripura will be stopped forever, fence will be erected on India-Bangladesh border
महत्त्वाच्या बातम्या
- पीएम किसानचा १० वा हप्ता जारी : पीएम मोदींनी १०.०९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले २०,९४६ कोटी रुपये, तुमच्या खात्यात आले की नाही असे तपासा
- UP Elections : निवडणुकीपूर्वी अखिलेश यादवांची मोठी घोषणा, सत्तेत आल्यास ३०० युनिट वीज मिळणार मोफत
- मोठी बातमी : महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, ठाकरे सरकारमधील मंत्री म्हणतात मुख्यमंत्री घेणार निर्णय!
- IMA, IIT दिल्ली आणि जामिया मिलियासह 6000 संस्थांचा FCRA परवाना कालबाह्य, परदेशी देणग्यांचा मार्ग बंद