वृत्तसंस्था
जबलपूर : भारताचा सर्वात मोठा ५०० किलोचा बॉम्ब तयार झाला असून शत्रूचे विमानतळ- बंकर क्षणात नष्ट करण्याचे सामर्थ्य त्यामध्ये आहे. अम्युशन इंडिया लिमिटेडच्या ऑर्डनन्स फॅक्टरी खमारियाने ५०० किलोचा जीपी बॉम्ब (जनरल पर्पझ बॉम्ब) बनवला आहे. हा बॉम्ब प्रचंड विनाशकारी आहे. India’s largest 500 kg bomb ready: airport-bunker power to destroy in a moment
आकाशातून डागल्यानंतर तो सर्वात मोठे बंकरदेखील नष्ट करू शकतो. एका बॉम्बने पाकिस्तानातील कोणतेही विमानतळ क्षणार्धात ध्वस्त केले शकते. या बॉम्बची मारक शक्ती आणि सामर्थ्य देशाच्या सुरक्षा ताफ्याला आणखी मजबूत करेल. ओएफकेला पोहोचलेले हवाई दलाचे पथक शुक्रवारी हे ४८ बॉम्ब घेऊन डेपोकडे रवाना झाले.
India’s largest 500 kg bomb ready: airport-bunker power to destroy in a moment
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा आज होणार फैसला; अविश्वास प्रस्तावावर मतदान
- इम्रान यांची अग्निपरीक्षा : अविश्वास प्रस्तावापूर्वी संसदेचा परिसर छावणीत बदलला, इस्लामाबादमध्ये कलम 144 लागू
- पाकिस्तानात राजकीय घमासान : अविश्वास ठरावात इम्रान यांचा पराभव झाला तर काय होणार? नवीन पंतप्रधान कसा निवडला जाईल? वाचा सविस्तर…
- गुगलने रशिया-युक्रेन युद्धाचा फायदा उचलणाऱ्या कंटेंटच्या मॉनिटायजेशनवर बंदी घातली, मार्गदर्शक तत्त्वे जारी केली
- अविश्वास ठरावावर मतदानापूर्वी इम्रान खान यांचे लोकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन, अमेरिकेबाबत केला मोठा खुलासा