वृत्तसंस्था
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये राज्यातील पाच मतदारसंघात एकूण 181 पैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.In the first phase of the Lok Sabha elections, the applications of 110 candidates out of 181 in 5 constituencies of the state are valid
मतदारसंघनिहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे : नागपूर- 53 पैकी 26, भंडारा-गोंदिया- 40 पैकी 22, गडचिरोली-चिमूर- 12 पैकी 12, चंद्रपूर- 35 पैकी 15 आणि रामटेक लोकसभा मतदार संघात 41 पैकी 35 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 30 मार्च 2024 ही असून या मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होईल.
In the first phase of the Lok Sabha elections, the applications of 110 candidates out of 181 in 5 constituencies of the state are valid
महत्वाच्या बातम्या
- राजनाथ सिंह म्हणाले- अग्निवीर योजना बदलास तयार, काँग्रेसने निवडणुकीचा मुद्दा बनवला, हा तरुणांसोबत विश्वासघात
- पवार काका – पुतणे जाहीर करेनात यादी, कारण त्यांच्यात एकमेकांमध्येच उमेदवारांची खेचाखेची!!
- वरुण गांधींचे भावनिक पत्र, म्हणाले ‘मी तुमचा होतो आणि राहणार…’
- माजी IPS संजीव भट्ट यांना २८ वर्षे जुन्या ड्रग्ज प्रकरणी २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा