• Download App
    लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 5 मतदारसंघात एकूण 181 पैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध|In the first phase of the Lok Sabha elections, the applications of 110 candidates out of 181 in 5 constituencies of the state are valid

    लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 5 मतदारसंघात एकूण 181 पैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध

    वृत्तसंस्था

    मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये राज्यातील पाच मतदारसंघात एकूण 181 पैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.In the first phase of the Lok Sabha elections, the applications of 110 candidates out of 181 in 5 constituencies of the state are valid



    मतदारसंघनिहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे : नागपूर- 53 पैकी 26, भंडारा-गोंदिया- 40 पैकी 22, गडचिरोली-चिमूर- 12 पैकी 12, चंद्रपूर- 35 पैकी 15 आणि रामटेक लोकसभा मतदार संघात 41 पैकी 35 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

    पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 30 मार्च 2024 ही असून या मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होईल.

    In the first phase of the Lok Sabha elections, the applications of 110 candidates out of 181 in 5 constituencies of the state are valid

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Bilawal Bhutto : दहशतवादाला प्रोत्साहनाची बिलावल भुट्टोंची कबुली; म्हणाले- पाकिस्तानचा इतिहास कोणापासून लपलेला नाही

    Abu Azmi : फिलिपाइन्सशी आमचा धर्म जुळला, त्यांचे झेंडे जाळायला विरोध; आमदार अबू आझमींचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

    माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्काराच्या निमित्ताने अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये काड्या, पण सत्कार स्वीकारायला येणार कोण??