वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अफगाणिस्तानात अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी भारतात परतता यावे, त्यांचा कोणताही खोळंबा होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. त्या अंतर्गत भारतात प्रवेशासाठी जलदगतीने अर्ज करण्यासाठी सरकारने ई-इमर्जन्सी एक्स-मिस्क व्हिसा प्रणाली सुरु केली आहे. Govt launches e-Emergency X-Misc Visa provision to fast-track application for entry to India
अफगाणिस्तानात तालिबानी दहशतवाद्यांनी राष्ट्रपती अश्रफ गनी यांच्या नेतृत्वाखाली राजवट ताब्यात घेतली आहे. त्यामुळे येथील भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांना मायदेशी येण्याची ओढ लागली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
फगाणिस्तानमधील बिघडत चाललेली परिस्थिती पाहता, गृहमंत्रालयाने भारतात प्रवेशासाठी वेगवान व्हिसा अर्ज करण्यासाठी “ई-इमर्जन्सी एक्स-मिस्क व्हिसा” नावाची इलेक्ट्रॉनिक व्हिसाची नवीन श्रेणी सुरू केली आहे.
Govt launches e-Emergency X-Misc Visa provision to fast-track application for entry to India
महत्त्वाच्या बातम्या
- जनआशीर्वाद यात्रेत डॉ. भागवत कराडांविरोधात घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना पंकजा मुंडेंनी कडक शब्दांत सटकावले
- शिवाजी महाराजांबद्दल जेवढं तुम्हीही वाचलं नसेल, तेवढं मी ५० वर्षांपूर्वी वाचलं आहे ; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
- पेगाससचा हेरगिरीचा मुद्दा संवेदनशील, तो विरोधकांनी सनसनाटी बनविला; सरकार स्वतंत्र चौकशी समिती बनविण्यास तयार; सुप्रिम कोर्टात प्रतिज्ञापत्र
- राज्यपालांनी ८० व्या वर्षी सर केला सिंहगड, महिलांनी कौतुकाने ओवाळले; उत्तराखंडमध्ये येण्याचे स्थानिकांना आमंत्रण
- शिवाजी महाराज हे देशाचा अभिमान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली सिंहगडाला भेट