वृत्तसंस्था
नवी दिल्ली : टाटा कंपनीने एअर इंडिया औचारिकरित्या ताब्यात घेतली आहे. त्याची अधिकृत घोषणा होणे बाकी असताना एअर इंडियाच्या विमानात हळूहळू चांगले बदल होण्यास सुरुवात झाली आहे. त्याची प्रचिती माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना आली. त्याबाबतचे ट्विट त्यांनी केले.For passengers on Air India flights due to Tata, Good change; Appreciation from P. Chidambaram
पी. चिदंबरम म्हणाले, मी दिल्ली -गोहत्ती मार्गावर एअर इंडियाच्या विमानातून नुकताच प्रवास केला. तेव्हा मला विमानाच्या सेवेत चांगले बदल दिसले. कर्मचारी यांनी चांगला नाष्टा दिला. त्या बरोबर रुमालही होता.
तसेच प्रवासात वाचायला मॅगझीन आणि वृत्तपत्रही सोबत देण्यात आले. हा एका चांगला बदल होत असल्याचे आढळून आल्याने त्यांनी कौतुकाने सांगितले.
For passengers on Air India flights due to Tata, Good change; Appreciation from P. Chidambaram
महत्त्वाच्या बातम्या
- भारतात ओमीक्रोनचे १०१ रुग्ण; महाराष्ट्रात सर्वाधिक ३२ रुग्ण आढळले; दक्षता घेण्याचे केंद्राचे आवाहन
- मुलींचे लग्नाचे वय वाढवण्यास मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, मुस्लिम लीग आणि अन्य मुस्लिम लोकप्रतिनिधींचा विरोध!!
- ज्या लोकांनी या गैरव्यवहारामध्ये सहभाग घेतला असेल त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल : शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
- Asian Champions Trophy : चक दे ! भारताची पाकिस्तानवर ३-१ ने मात ; सेमीफायनलध्ये धडक ; भारत स्कोअर बोर्डवर अव्वल …