• Download App
    गोवा, केरळ, राजस्थान, गुजरात, दिल्ली, उत्तराखंडमधून येणाऱ्यांना द्यावा लागणार कोरोना चाचणीचा रिपोर्ट, महाराष्ट्र सरकारने केले बंधनकारक|Corona test report will have to be given to those coming from Goa, Kerala, Rajasthan, Gujarat, Delhi, Uttarakhand, Maharashtra government has made it mandatory

    गोवा, केरळ, राजस्थान, गुजरात, दिल्ली, उत्तराखंडमधून येणाऱ्यांना द्यावा लागणार कोरोना चाचणीचा रिपोर्ट, महाराष्ट्र सरकारने केले बंधनकारक

    महाराष्ट्र सरकारने केरळ, गोवा , राजस्थान, गुजरात , दिल्ली एनसीआर आणि उत्तराखंड राज्यांना कोरोनाचे अतिसंवेदनशील उगमस्थान घोषित केले आहे. या राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांना ४८ तासांमध्ये केलेली आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.Corona test report will have to be given to those coming from Goa, Kerala, Rajasthan, Gujarat, Delhi, Uttarakhand, Maharashtra government has made it mandatory


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्र सरकारने केरळ, गोवा , राजस्थान, गुजरात , दिल्ली एनसीआर आणि उत्तराखंड राज्यांना कोरोनाचे अतिसंवेदनशील उगमस्थान घोषित केले आहे. या राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांना ४८ तासांमध्ये केलेली आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

    राज्यात कोरोनाने कहर मांडला आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ६८ हजार ६३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ५०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्य सरकारने सहा राज्यांना अति संवेदनशील घोषित केले असून या राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना आरटी पीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे.



     

    महाराष्ट्र सरकारने केरळ, गोवा , राजस्थान, गुजरात , दिल्ली एनसीआर आणि उत्तराखंड राज्यांना कोरोनाचे अतिसंवेदनशील उगमस्थान घोषित केले आहे. या राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांना त्या आधी ४८ तासांमध्ये केलेली आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा रिपोर्ट प्रवाशांना राज्यात प्रवेश करताना दाखवावा लागणार आहे.

    गेल्या चोवीस तासांत राज्यात ६८ हजार ६३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ४५ हजार ६५४ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. गेल्या चोवीस तासांत ५०३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. राज्यात सध्या ६ लाख ७० हजार ३८८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

    Corona test report will have to be given to those coming from Goa, Kerala, Rajasthan, Gujarat, Delhi, Uttarakhand, Maharashtra government has made it mandatory

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य