विशेष प्रतिनिधी
मुंबई : आजही आम्ही दिल्लीपुढे झुकणार नाही, शरण जाणार नाही. तेव्हा औरंगजेब होता आता दुसरे कुणी आहेत, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. The only thing Maharashtra learned from Chhatrapati Shivaji Maharaj was Swabhiman: Sanjay Raut
ते म्हणाले, त्या काळात देखील महाराष्ट्रातले फितूर आणि गद्दार औरंगजेबाला मदत करत होते. आजही तसेच फितूर आणि बईमान मदत करत आहेत आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमाना वर घाव घालत आहेत. कोणी महाराष्ट्राला कमजोर समजत असेल तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पहावा.
हा सह्याद्री हिमालयाच्या बरोबरीने लढत राहील. त्यांना महाराष्ट्रापेक्षा दिल्लीच्या तख्तावर बसलेले महाराष्ट्रद्रोही मराठी भाषेचे शत्रू आहेत. मुंबईमध्ये महाराष्ट्रमध्ये शालेय शिक्षणामध्ये मराठी भाषेला विरोध केला आणि कोर्टात गेले. ती मंडळी औरंगजेबाचे इथले हत्यार आहेत. ते दिल्लीचे तख्त घेऊन उभे आहेत.पण हे तख्त फोडण्याची ताकद आमच्याकडे आहे.
The only thing Maharashtra learned from Chhatrapati Shivaji Maharaj was Swabhiman: Sanjay Raut
महत्त्वाच्या बातम्या
- शिवजयंतीनिमित कुलस्वामीनी तुळजाभवानीची भवानी तलवार अलंकार महापुजा थाटात
- सांगलीतल्या पंचशीलनगरमधल्या झोपडपट्टीत गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटात चार घरे भस्म
- २०२२ मध्ये जाहिरातींवर होणारा खर्च एक लाख कोटी? भारतातील माध्यमांची चंगळ; डिजिटल मीडियाला महत्त्व
- सहा हजार कोटींच्या सहा प्रकल्पांत भ्रष्टाचाराची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे चौकशीची मागणी
- यमुना नदीच्या पूर मैदानाचे पुनरुज्जीवन थीमवर आधारित कार्यक्रमांद्वारे आझादीचा अमृत महोत्सव