• Download App
    जगमित्र साखर कारखान्यासाठी गोळा केलेले ८३ कोटी रुपये गेले कोठे ? ;किरीट सोमय्या यांचा धनंजय मुंडे यांना सवाल|Collected for Jagmitra Sugar Factory Where did Rs 83 crore go? Kirit Somaiya's question to Dhananjay Munde

    जगमित्र साखर कारखान्यासाठी गोळा केलेले ८३ कोटी रुपये गेले कोठे ? ;किरीट सोमय्या यांचा धनंजय मुंडे यांना सवाल

    विशेष प्रतिनिधी

    बीड – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पूस येथील जगमित्र साखर कारखाना घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी अंबाजोगाई येथे आयोजित पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे सह मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली.Collected for Jagmitra Sugar Factory Where did Rs 83 crore go? Kirit Somaiya’s question to Dhananjay Munde

    धनंजय मुंडे यांनी दहा वर्षात शेतकऱ्यांकडून ८३ कोटी भांडवल म्हणून घेतले. मात्र त्या जागेवर अद्याप दगडही रचण्यात आला नाही. याचे ८३ कोटी गेले कुठे? असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला. सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्याने बरदापुर पोलिसांना चौकशी करावीच लागणार आहे.



    परंतु पोलिस चौकशी करण्याच्या मूडमध्ये नाहीत. तर दुसरीकडे अनिल परब यांच्यावर देखील निशाणा साधत परब यांचा बंगला CRZ मध्ये येतो. त्यांनी शंभर कोटीच काय तर दहा लाख कोटींचा दावा केला तरी सजा मिळणारच असं सोमय्या म्हणाले आहेत.

    •  जगमित्रसाठी गोळा केलेले ८३ कोटी गेले कोठे ?
    •  साखर कारखान्यासाठी भांडवलाचे काय केले?
    • शेतकऱ्यांचा पैसा कोठे गेला आहे, ते आधी सांगा
    • दहा वर्षात कारखान्याचा एक दगडही रचला नाही
    • अनिल परब यांचा बंगला CRZ मध्ये येतो का?
    • किरीट सोमय्या यांचा धनंजय मुंडे यांना सवाल

    Collected for Jagmitra Sugar Factory Where did Rs 83 crore go? Kirit Somaiya’s question to Dhananjay Munde

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सुधाकर बडगुजर यांची भाजपमध्ये संभाव्य एन्ट्री, पुढच्या राजकारणातला धोका ओळखून आमदार सीमा हिरे यांचा विरोध; पण निर्णय काय होणार??

    Girish Mahajan : तुमच्याकडच्या लग्नामध्ये कोण कोण नाचले विचारले तर काय होईल? गिरीश महाजन यांचा संजय राऊतांवर पलटवार

    Devendra Fadanvis : घराचे स्वप्न आता वास्तवात; महाराष्ट्राची बेघरमुक्तीकडे दमदार वाटचाल; ग्रामीण भागातील घरांसाठी 80000 कोटींची गुंतवणूक!!