• Download App
    मुंबई -गोवा महामार्गावर बार्निंग कारचा थरार; केवळ प्रसंगावधानामुळे वाचले चार प्रवासी । Burning car trembles on Mumbai-Goa highway; four passengers survived the incident

    मुंबई -गोवा महामार्गावर बर्निंग कारचा थरार; केवळ प्रसंगावधानामुळे वाचले चार प्रवासी

    वृत्तसंस्था

    मुंबई : मुंबई -गोवा महामार्गावर बार्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. प्रसंगावधानामुळे चार प्रवासी वाचले आहेत. Burning car trembles on Mumbai-Goa highway; four passengers survived the incident

    पेण ते वडखळ दरम्यान रामवाडी पुलावर ही धावत्या कारला आग लागल्याची घटना घडली. रामवाडी पुलावर वडखळकडे जाणाऱ्या कारने अचानक पेट घेतला. मात्र, सर्व चारही प्रवाशांना कारला आग लागल्याचे कळताच, ते तत्काळ बाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला.या दुर्घटनेतील सर्व प्रवाशी सुखरुप आहेत.

    पेण नगरपालिका फायर ब्रिगेड घटनास्थळी धाव घेतली असून कारला लागलेली आग आटोक्यात आणली. अर्धा तासापेक्षा जास्त वेळ महामार्गावरील वाहतुक पेण पोलिसांनी रोखली होती.

    Burning car trembles on Mumbai-Goa highway; four passengers survived the incident

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    श्री चिन्मयमूर्ती संस्थानकडून पंढरीच्या विठूरायास साडेसतरा लाखांचा सुवर्ण तुळशीहार अर्पण!

    Eknath Shinde : अजित पवारांच्या खात्याकडे लक्ष ठेवा; निधी कुठे वितरीत होतो याची माहिती घ्या, एकनाथ शिंदेंचे शिवसेनेच्या मंत्र्यांना आदेश

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचे आकडेवारीसह राहुल गांधींना प्रत्युत्तर; किती काळ हवेत बाण सोडणार?