• Download App
    शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी। Whole Debt should be forgiven To the farmers; Rayat shetkari sanghatna demanded

    शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी

    विशेष प्रतिनिधी

    नंदुरबार : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली पीक विमा योजना ही फसवी असून पीक विम्याचा फायदा कोणत्याच शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. ही योजना फक्त कागदावर असून या योजनेची माहिती मिळवण्यास गेल्यास बँक अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देतात, अशी माहिती रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहित सोनार यांनी दिली. Whole Debt should be forgiven To the farmers; Rayat shetkari sanghatna demanded

    कोरोनामुळे शेतकरी ,शेतमजूर , व्यापारी मेटाकुटीस आले आहेत. महागाईने तर उच्चांक गाठला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी. महागाईचा परिणाम बियाणे व खतांवर देखील झाला आहे. त्यांचे भाव खूप वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. शासनाने बियाणे व खतांचे भाव त्वरित कमी करावे, असे रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहित सोनार यांनी सांगितले.

    • राज्यात महागाईने उच्चांक गाठला
    • शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली
    • शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी
    • बियाणे व खतांचे भाव त्वरित कमी करा
    • रयत शेतकरी संघटनेची मागणी
    • कोरोनामुळे शेतकरी डबघाईला आला

    Whole Debt should be forgiven To the farmers; Rayat shetkari sanghatna demanded

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bawankule : बारामतीत काँग्रेसने आपले मोठे मन दाखवावे:सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

    Girish Mahajan : आपले आमदार-खासदार कसे टिकून राहतील याकडे लक्ष द्या; गिरीश महाजनांचा संजय राऊतांना टोला

    Prakash Mahajan : प्रकाश महाजन म्हणाले- अंजली दमानियांना अटक करा, स्वतःला पोलिस महासंचालक समजतात का? कॉल डिटेल्स कोणी?